शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

टरबुजाचे भाव गडगडले; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:43 IST

शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच ...

शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच प्रकारची पावले उचलत नसल्याने शेतकरीवर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतीमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतजमिनीत टरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले; परंतु टरबूज विक्रीसाठी आल्यावर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. सर्व बाजारपेठा ११ वाजेपर्यंतच सुरू असून, इतर वेळेत बंद आहेत. यामुळे शेतातील तयार माल शेतातच पडला. परिणागू शेतातील भाजीपाला व फळे यांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावे तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकांनी सुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयाला देण्याची मागणी करत आहेत. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच काडीमोल भावाने विक्री होत असल्याने टरबजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच प्रकारची पावले उचलत नसल्याने शेतकरीवर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतीमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतजमिनीत टरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले; परंतु टरबूज विक्रीसाठी आल्यावर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. सर्व बाजारपेठा ११ वाजेपर्यंतच सुरू असून, इतर वेळेत त्या बंद आहेत. यामुळे शेतातील तयार माल शेतातच पडला. परिणामी, शेतातील भाजीपाला व फळांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावी, तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकसुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयांना देण्याची मागणी करत आहेत. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच काडीमोल भावाने विक्री होत असून, टरबजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.