शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

काजळेश्वरात बहरली टरबुज शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST

शेतीत पिकविल्या जाणारा माल बाजारात विकला गेला, त्याला मागणी असली, तरच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्य आहे. ही बाब लक्षात ...

शेतीत पिकविल्या जाणारा माल बाजारात विकला गेला, त्याला मागणी असली, तरच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने विकेल ते पिकेल, या धोरणाचा अवलंब करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. काजळेश्वर परिसरातील शेतकरी आता पारंपरिक पिकांचा अट्टाहास न करता, इतर पिकांचा आधार घेऊ लागले आहेत. त्यात गत पावसाळ्यात दमदार पाऊस पडल्याने जलपातळी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे सिंचनासाठी आधार असल्याने शेतकरी हंगामी फळपिकांचा आधार घेऊ लागले आहेत. त्यात टरबूज शेतीवर शेतकऱ्यांचा अधिक भर असून, या पिकाची लागवड परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. हे पीक आता फळधारणेच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यात काजळेश्वर येथील प्रगत शेतकरी दिगांबर उपाध्ये यांनी दोन एकर क्षेत्रावर टरबुजाची बारा हजार रोपे लावली. आज ती टरबूज शेती बहरली असून, प्रत्येक वेलीला किमान दोन तीन फळे लागली आहेत. तीन महिन्यांचे हे पीक असून, मार्चमध्ये काढणीवर येणार आहे. उन्हाळ्यात टरबुजाला मागणी जास्त राहत असल्याने चांगला नफा मिळेल, असा आशावाद येथील शेतकरी दिगंबर उपाध्ये यांनी व्यक्त केला.