शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

जलशुद्धीकरण केंद्र १२ वर्षांपासून बंद!

By admin | Updated: April 19, 2017 18:12 IST

जलशुद्धीकरण केंद्राचे २००५ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. मात्र, हे केंद्र तेव्हापासून आजतागायत बंदच

अनसिंग : सन २००५ मध्ये लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र तांत्रीक अडचणींमुळे गेल्या ११ वर्षांपासून सुरूच झाले नाही. परिणामी, अनसिंगवासीयांना आजही दुषित पाणी प्यावे लागत आहे.अनसिंगपासून जवळच असलेल्या उमरा शमशोद्दीने येथे जलशुद्धीकरण केंद्राचे २००५ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. मात्र, हे केंद्र तेव्हापासून आजतागायत बंदच असल्याने धरणामधील पाणी विना ह्यफिल्टरह्ण जसेच्या तसे सोडले जाते. त्यामुळे पिण्यास योग्य नसलेले हे पाणी इतर कामांसाठीच वापरले जात असून पिण्याच्या पाण्याकरिता अनसिंग येथील ग्रामस्थांना पैसे खर्चून ह्यफिल्टर कॅनह्णचे पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून बंद असलेले जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी अनसिंग येथे जोर धरत आहे.