शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जलवाहिनीला गळती; मंगरूळपीरला कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST

मंगरूळपीर शहराला मोतसावंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. मोतसावंगा पाणीपुरवठा योजना हे पाण्याचे मुख्य स्रोत असून सायखेडा ते माणोली, माणोली रोडवर, ...

मंगरूळपीर शहराला मोतसावंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. मोतसावंगा पाणीपुरवठा योजना हे पाण्याचे मुख्य स्रोत असून सायखेडा ते माणोली, माणोली रोडवर, चिंचाळा फाट्यानजीक व सोनखासजवळ अशा चार ठिकाणी भूमिगत जलवाहिनीला लिकेज (गळती) झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. जलवाहिनीला लागलेली गळती दूर करण्याचे काम सुरू आहे. गळती वाढत असून त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. सोमवारी (दि. २६) सकाळी नऊ वाजता आवश्यक त्या मशीनसह कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत होते. या गळतीमुळे पाणीपुरवठ्याचा दाब कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून गळती काढल्यानंतर लगेच तिथे वेल्डिंग केले जाईल. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले तर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे नियोजन आहे. काही विघ्नसंतोषी लोकांनी ही पाईपलाईन फोडून लिकेज केल्यामुळे हा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. सध्या मुख्याधिकारी खंडारे, अभियंता शेवदा, कंत्राटदार एस एम भोर, धनंजय खंडेतोड हे मजुरांसह लिकेजच्या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत. एक-दोन दिवस पाणीपुरवठासंदर्भात गोंधळ होणार असल्याने नागरिकांनी पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.