शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

By admin | Updated: July 16, 2017 20:24 IST

वाशिम : गत १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात मनसोक्त बरसला. यामुळे खरिप हंगामातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात मनसोक्त बरसला. यामुळे खरिप हंगामातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके संकटात सापडली होती. यामुळे काही ठिकाणी दुबार; तर कुठे तिबार पेरणीही करावी लागली. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. १५ जुलै रोजी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला. दरम्यान, १६ जुलै रोजी सकाळपासूनच जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस सुरू आहे. यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.१६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३.४० मीमी पाऊस झाला. वाशिम तालुक्यात ३०.४० मीमी, मालेगाव तालुक्यात १७ मीमी, रिसोड तालुक्यात ४५ मीमी, मंगरूळपीर तालुक्यात १३ मीमी, मानोरा तालुक्यात २२ मीमी तर कारंजा तालुक्यात १३ मीमी पाऊस पडल्याची नोंद आहे.