शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

वाशिम जिल्हय़ात २५0 रोहित्र नादुरुस्त!

By admin | Updated: October 17, 2016 02:10 IST

महावितरणची हलगर्जी; सर्वसामान्यांसह शेतकरी हैराण.

वाशिम, दि. १६- जिल्हय़ात आजमितीस विविध कारणांमुळे तब्बल २५0 रोहित्र नादुरुस्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीदेखील हैराण झाले आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे उद्भवलेली ही समस्या तत्काळ निकाली काढा, अशी मागणी जोर धरत आहे.गावठाण फिडरवरील तसेच शेतीला वीजपुरवठा करणार्‍या फिडरवरील रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार गत अनेक दिवसांपासून वाढीस लागले आहेत. निर्माणाधीन वीज उपकेंद्रांच्या प्रलंबित कामांमुळे कार्यान्वित असलेल्या रोहित्रांवर अतिरिक्त विजेचा भार पडत असल्यानेच ही समस्या उद्भवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हय़ात इन्फ्रा-२ या योजनेंतर्गत ५ वीज उपकेंद्रांची कामे होणार होती; मात्र त्यापैकी २ वर्षाच्या काळात तीन वीज उपकेंद्रच उभे राहू शकले. तेही विविध स्वरूपातील तांत्रिक अडचणींमुळे अद्याप सुरू झालेले नाहीत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, या प्रकारामुळे वीजपुरवठय़ात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. परिणामी, गावठाण फिडरवरील रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढीस लागले असून यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. तथापि, हिंदू संस्कृतीतील सर्वांत मोठा समजला जाणारा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने महावितरणने नादुरुस्त असलेले रोहित्र बदलण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.