शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

यंदाचे पीककर्ज वाटप केवळ २५ टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:31 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती;  उद्दीष्ट ११५० कोटींचे; वाटप झाला २८५ कोटींचा.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरिप हंगामासाठी चालू वर्ष आगळेवेगळे ठरले असून बहुतांश शेतकºयांनी पीककर्जाकडे पाठ फिरवली आहे. यंदा प्रशासनाने दीड लाख शेतकºयांकरिता ११५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाची तरतूद केलेली असताना सोमवार, २१ आॅगस्टपर्यंत त्यापैकी केवळ २८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप (२५ टक्के) होवू शकल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेने दिली.गतवर्षी जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकºयांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. ते प्रमाण यंदा अगदीच खालावले असून सर्व बँका मिळूनही केवळ २८५ कोटी रुपयेच कर्जवाटप करू शकल्या. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेने केले असून या बँकेने जिल्ह्यातील ५० शेतकºयांना १९७ कोटी रुपये वाटप केले आहेत. त्याव्यतिरिक्त शेतकºयांना दरवर्षी पीककर्ज वाटप करणाºया उर्वरित २० बँकांचा आकडा १० शेतकºयांच्या आतच असल्याचे यासंदर्भातील अहवालावरून दिसून येत आहे.तथापि, आता खरिप हंगाम बहुतांशी संपत आला असून कर्जवाटप प्रक्रियाही थांबल्याने कर्जवाटपाच्या आकडेवारीत यापुढे फारशी वाढ होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, त्यास सुरूवातीपासून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे यंदा कर्जमाफीचा निर्णय जाहीर होईपर्यंतही शेतकºयांनी जुने कर्ज अदा केले नाही आणि नव्याने कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नही केले नाही.- विजय नगराळे,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम