शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम हे जागतिक कथा साहित्याचे जन्मस्थान

By admin | Updated: February 17, 2015 01:40 IST

प्रा. हरी नरके यांचे प्रतिपादन, वाशिम येथे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन.

वाशिम : वाशिमचा सुपुत्र असलेल्या महाकवी गुणाढय़ यांनी दोन हजार वर्षांपूर्वी ह्यबृहतकथाह्ण हा कथासंग्रह लिहून ह्यकथाह्ण या साहित्यप्रकाराला जन्म दिला. त्यामुळे वाशिम हे कथा साहित्याचे जन्मस्थान आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सहकार्याने ह्यमहाकवी गुणाढय़ नगरीह्णमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी हे होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. किरणराव सरनाईक, भाऊसाहेब सोमटकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. नरके पुढे म्हणाले, महाकवी गुणाढय़ यांचा जन्म वाशिम येथे झाला. वत्स व गुल्मक हे महाकवी त्यांचे मामा होते. महाकवी गुणाढय़ यांनी पैशाची या भाषेत सुमारे ७0 लाख ोकांचे लेखन केले होते. त्यापैकी आता केवळ १0 लाख ोकांचा समावेश ह्यबृहतकथाह्ण या कथासंग्रहात असून, याचे पाच खंड आहेत. यासोबतच ह्यपंचतंत्रह्ण, ह्यसिंहासन बत्तिशीह्ण यासारख्या सुप्रसिद्ध कथांचे लेखनही त्यांनी केले आहे. या कथांमधून त्यांनी नीतीमत्ता, बोध, शिक्षण, ज्ञान याची मांडणी केली आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीही मराठी भाषा किती समृद्ध व संवेदनशील होती, याची प्रचिती येते. महाकवी गुणाढय़ यांनी पैशाची भाषेत लिहिलेल्या या लेखन साहित्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे मतही यावेळी प्रा. नरके यांनी व्यक्त केले.