शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

वाशिम हे जागतिक कथा साहित्याचे जन्मस्थान

By admin | Updated: February 17, 2015 01:40 IST

प्रा. हरी नरके यांचे प्रतिपादन, वाशिम येथे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन.

वाशिम : वाशिमचा सुपुत्र असलेल्या महाकवी गुणाढय़ यांनी दोन हजार वर्षांपूर्वी ह्यबृहतकथाह्ण हा कथासंग्रह लिहून ह्यकथाह्ण या साहित्यप्रकाराला जन्म दिला. त्यामुळे वाशिम हे कथा साहित्याचे जन्मस्थान आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सहकार्याने ह्यमहाकवी गुणाढय़ नगरीह्णमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी हे होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. किरणराव सरनाईक, भाऊसाहेब सोमटकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. नरके पुढे म्हणाले, महाकवी गुणाढय़ यांचा जन्म वाशिम येथे झाला. वत्स व गुल्मक हे महाकवी त्यांचे मामा होते. महाकवी गुणाढय़ यांनी पैशाची या भाषेत सुमारे ७0 लाख ोकांचे लेखन केले होते. त्यापैकी आता केवळ १0 लाख ोकांचा समावेश ह्यबृहतकथाह्ण या कथासंग्रहात असून, याचे पाच खंड आहेत. यासोबतच ह्यपंचतंत्रह्ण, ह्यसिंहासन बत्तिशीह्ण यासारख्या सुप्रसिद्ध कथांचे लेखनही त्यांनी केले आहे. या कथांमधून त्यांनी नीतीमत्ता, बोध, शिक्षण, ज्ञान याची मांडणी केली आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीही मराठी भाषा किती समृद्ध व संवेदनशील होती, याची प्रचिती येते. महाकवी गुणाढय़ यांनी पैशाची भाषेत लिहिलेल्या या लेखन साहित्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे मतही यावेळी प्रा. नरके यांनी व्यक्त केले.