शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

विनायकनगर विकासापासून अजूनही कोसोदूर

By admin | Updated: June 16, 2014 00:43 IST

खेड्यांपेक्षाही वाईट परिस्थितीतून स्थानिक विनायकनगरमधील नागरिक वाटचाल करीत आहेत.

वाशिम : खेड्यांपेक्षाही वाईट परिस्थितीतून स्थानिक विनायकनगरमधील नागरिक वाटचाल करीत आहेत. तसा म्हणायला दरवर्षी वार्डांचा विकास होतो. पण, रस्त्यांवर खड्डे, तुंबलेल्या नाल्या, अंधारात हरविलेले विजेचे खांब, चिखलाचे साम्राज्य, अनियमित पाणीपुरवठा, कच्चा रस्ता या समस्या या नगरातील नागरिकांच्या नशिबी कायमच आहेत. या नगरातील समस्या सोडविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश उबाळे यांच्यासह या भागातील नागरिकांनी केली आहे. नवीन पोलीस वसाहतीमागील या नगराचा मूलभूत विकास तर सोडाच; शहरापासून काहीसा संपर्क तुटलेले आणि कायम दुर्लक्षित असलेले विनायकनगर ह्यभकासह्ण झाले आहे. मुलभूत सुविधापासून नागरिक वंचित झाले आहे. नगरपरिषदेच्या नव्या प्रशासनाने तरी नियोजनानुसार या समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विनायकनगरात प्रवेश करणारा मार्गच सर्वकाही सांगून जातो. एरिगेशन कॉलनीतून जाणार्‍या रस्त्यांवर चिखल व खड्डय़ांचे साम्राज्य असते. रस्ता खडीकरण झाले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात वाहनधारकांची तारांबळ उडत असते. गाडी जेथे चिखलात फसली तेथेच सोडून द्यावी लागते, असे अनुभव नागरिकाना नेहमीच येतात. याकडे लक्ष देण्याची मागणी योगेश उबाळे यांनी केली आहे.