शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

विनायकनगर विकासापासून अजूनही कोसोदूर

By admin | Updated: June 16, 2014 00:43 IST

खेड्यांपेक्षाही वाईट परिस्थितीतून स्थानिक विनायकनगरमधील नागरिक वाटचाल करीत आहेत.

वाशिम : खेड्यांपेक्षाही वाईट परिस्थितीतून स्थानिक विनायकनगरमधील नागरिक वाटचाल करीत आहेत. तसा म्हणायला दरवर्षी वार्डांचा विकास होतो. पण, रस्त्यांवर खड्डे, तुंबलेल्या नाल्या, अंधारात हरविलेले विजेचे खांब, चिखलाचे साम्राज्य, अनियमित पाणीपुरवठा, कच्चा रस्ता या समस्या या नगरातील नागरिकांच्या नशिबी कायमच आहेत. या नगरातील समस्या सोडविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश उबाळे यांच्यासह या भागातील नागरिकांनी केली आहे. नवीन पोलीस वसाहतीमागील या नगराचा मूलभूत विकास तर सोडाच; शहरापासून काहीसा संपर्क तुटलेले आणि कायम दुर्लक्षित असलेले विनायकनगर ह्यभकासह्ण झाले आहे. मुलभूत सुविधापासून नागरिक वंचित झाले आहे. नगरपरिषदेच्या नव्या प्रशासनाने तरी नियोजनानुसार या समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विनायकनगरात प्रवेश करणारा मार्गच सर्वकाही सांगून जातो. एरिगेशन कॉलनीतून जाणार्‍या रस्त्यांवर चिखल व खड्डय़ांचे साम्राज्य असते. रस्ता खडीकरण झाले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात वाहनधारकांची तारांबळ उडत असते. गाडी जेथे चिखलात फसली तेथेच सोडून द्यावी लागते, असे अनुभव नागरिकाना नेहमीच येतात. याकडे लक्ष देण्याची मागणी योगेश उबाळे यांनी केली आहे.