शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

VIDEO: वाहनांचा ‘रिस्की टर्न’ ठरतोय धोकादायक!

By admin | Updated: October 24, 2016 18:19 IST

शहरांतर्गत सुसाट वेगाने धावणारी वाहने मन मानेल त्या पद्धतीने पुढे जाण्याच्या शर्यतीत मुख्य रस्त्यावरून ‘रिस्की टर्न’ घेत आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत असून अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.

सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
 
वाशिम, दि. 24 - सध्या वाशिमसह जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तुलनेने दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. शहरांतर्गत सुसाट वेगाने धावणारी ही वाहने मन मानेल त्या पद्धतीने पुढे जाण्याच्या शर्यतीत मुख्य रस्त्यावरून ‘रिस्की टर्न’ घेत आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत असून गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे.
 
वाशिम शहरात हिंगोली नाका, पुसद नाका, पोष्टआॅफीस चौक, अकोला नाका, पाटणी चौक, शिवाजी चौक, आदी मुख्य ठिकाण असून दुचाकी, चारचाकी वाहनांची नित्यनेम वर्दळ असते. त्यातच जडवाहतूकही बिनबोभाट सुरू असल्याने समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे. यादरम्यान दुचाकी वाहनधारक पुढे जाण्याच्या उद्देशाने मुख्य रस्त्यावरून वळताना ‘रिस्की टर्न’ घेत आहेत. हा प्रकार वेळप्रसंगी जीवावर बेतत असून वाहतूक विभागाने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.