शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

क्षुल्लक वादातून इसमाचा बळी

By admin | Updated: October 30, 2015 02:11 IST

बुलडाणा तालुक्यातील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

पिंपळगाव सैलानी (बुलडाणा) : क्षुल्लक कारणातून वाद होऊन झालेल्या हाणामारीत संजय अश्रुबा जंजाळ(४0) हा इसम जखमी झाला होता. ही घटना बुलडाणा तालुक्यातील मातला येथे २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती. आज सकाळी १0 वाजेच्या सुमारास जखमी इसमाचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला. सखूबाई संजय जंजाळ यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मातला येथील मृतक संजय जंजाळ २८ ऑक्टोबर रोजी उंबरखेड रस्त्यावर गुरे चारत होता. या दरम्यान शेतात काम करीत असलेल्या मनोहर शंकर तायडे यांच्याशी मृतक संजयची शाद्बिक चकमक झाली. पुढे याचे वादात रुपांतर होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. यात मनोहर तायडे याने संजयच्या डोक्यात लोखंडी सळईने मारुन जखमी केले, अशी माहिती मृतकाच्या नातेवाइकांकडून मिळाली. गंभीर जखमी अवस्थेत संजय जंजाळ याला नातेवाइकांनी तत्काळ औरंगाबाद येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारा दरम्यान संजयचा आज सकाळी १0 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मृतकांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अद्याप तक्रार प्राप्त न झाल्यामुळे कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गांवडे यांनी सांगितली.