शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST

या गारपिटीमुळे सर्वाधिक फटका बिजवाई कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरातील लाठी, येडशी, शेलूबाजार, चिखली या गावांचा ...

या गारपिटीमुळे सर्वाधिक फटका बिजवाई कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरातील लाठी, येडशी, शेलूबाजार, चिखली या गावांचा विचार केला, तर ५० एकराच्यावर बिजवाई कांद्याची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे.

यामध्ये येडशी येथील नारायण बारड, दत्तात्रय बारड, समाधान पवार, भीमराव सावध, रिंकू बारड, मंगेश बारड, श्याम आडे, मच्छिंद्र नाईक, नंदू बारड, सुधाकर शेजव, तर चिखली प्रल्हाद राऊत, अविन चौधरी, अरुण चौधरी, खुशाल चौधरी, शेलूबाजार संतोष लांभाडे, किशोर गाडगे व लाठी येथे गणेश सुर्वे, किशोर सुर्वे, बाळू सुर्वे, मुरलीधर सुर्वे यांनी बिजवाई कांद्याची लागवड केली होती. त्याच चिखली येथील ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या शेतातील ऊस, पपई फळबागांना फटका बसला आहे. वादळी व गाराच्या पावसामुळे यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

लाठी येथे काढणीला आलेल्या गहू, तथा भाजीपाल्यासह रब्बी पिकांना जबर फटका बसला आहे. नुकसानीत सर्वाधिक आकडा हा बिजवाई कांद्याचा झाला आहे. सोबतच पपई, टरबूज, ऊस या फळबागेला गारपिटीचा तडाखा बसला आहे . चिखली येथील प्रल्हाद चौधरी यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पपई, टरबूज तसेच बिजवाई कांद्याचे नुकसान झाले. त्यांनी नुकसानीचा आकडा हा १० ते १२ लाखांचा असल्याचे सांगितले आहे.

एकीकडे उन्हाच्या झळा बसत आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शासनाने गारपीट भागाचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.