शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मालेगावचे सरपंच माने यांच्याविरुध्द अविश्‍वास

By admin | Updated: November 12, 2014 23:24 IST

१३ सदस्यांनी दाखल केला प्रस्ताव.

वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या भाजप सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले असले तरी, जिल्ह्यातील भाजप नेते डॉ. विवेक माने यांचे मालेगाव ग्रामपंचायत मधील सरकार अल्पमतात आले आहे. ग्रामपंचायतीच्या तब्बल १३ सदस्यी त्यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे जिल्ह्या तील राजकारणात कमालीची खळबळ उडाली आहे. गत काही दिवसांपासून मालेगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. सरपंच माने व काही सदस्यांमध्ये कुरबुर होत असल्याची चर्चा शहरभर होती. अखेर सरपंच डॉ.माने यांच्या विरुध्द ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांनी १२ नोव्हेंबर रोजी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. सदस्यांना विश्‍वासात घेवून काम करीत नाही तसेच गावा तील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. या कारणावरुन हा अविश्‍वास प्रस्ताव दाखल कण्यात आला. मालेगावचे तहसीलदार विघाते यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी ५ दिवसानंतर म्हणजे १७ नोव्हेंबरला बहुमत सिध्द करण्यासाठी विशेष सभा बोलाविली आहे. ११ नोव्हेंबर २0११ मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपण्याला अद्याप २ शिल्लक आहेत. तर दुसरीकडे मालेगाव नगर पंचायतीची घोषणा झाली आहे. त्याचे नोटीफीकेशन कोणत्याही क्षणी निघु शकते त्यामुळे हे प्रकरण आता काय वळण घेवू शकते. याकडे मालेगाव वासीयांचे लक्ष लागून आहे. आता सर्व १३ सदस्य अज्ञातस्थळी गेले आहेत. दरम्यान माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याची प्रतिक्रीया सरपंच डॉ. विवेक माने यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.