शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

बारावीचे अध्यापन वर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

कोराेना महामारीच्या काळात अध्ययन, अध्यापन प्रक्रिया न थांबवता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, नव्याने शाळा ...

कोराेना महामारीच्या काळात अध्ययन, अध्यापन प्रक्रिया न थांबवता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, नव्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनादेश प्राप्त झाले, त्या अनुषंगाने कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संबंधित ग्रामपंचायतचा ठराव, पालकांचे संमतीपत्र या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येऊन विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता महाविद्यालयात प्रत्यक्ष वर्ग तयारी करण्यात आली. विद्यार्थी महाविद्यालयात येताच त्यांच्याकरिता सॅनिटायझर व शरीर तापमान मोजण्याची सुविधा करण्यात आली. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ठरावीक अंतर ठेवून एका बाकावर एक विद्यार्थी अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, महाविद्यालयातील वर्गखोल्या रोज निर्जंतुक करण्यात येतात. विद्यार्थी सुरक्षास्तव अनेक सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येत असून, अनेक शिस्तीचे नियम विद्यार्थ्यांना लावले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात २००-२२५ विद्यार्थ्यांची दररोज उपस्थिती दिसून येत आहे. शासन आदेश व शिक्षण विभागाच्या सूचनांचे पालन करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष वर्गाला मुकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने पालकांमध्ये समाधान दिसत आहे.