शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

रोख चुकाºया अभावी शेतकरी अडचणीत

By admin | Updated: April 3, 2017 16:58 IST

बाजारात शेतमालाची विक्री करणाºया शेतकºयांना रोख चुकारा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत

चलन तुटवडा: खरीपाच्या तयारीवर परिणामवाशिम: बाजारात शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख चुकारा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. खरीपाची तयारी आणि पिककर्जाचा भरणा करण्यासाठी त्यांना मोठा त्रास होत आहे.शासनाने नोव्हेंबर २०१६ ला केलेल्या नोटाबंदीचे परिणाम अद्यापही व्यवहारावर असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात मागील महिनाभरापासून चलन तुटवडा निर्माण झाला आहे. बँकेतील विड्रॉलवरची मर्यादा उठविली; परंतु रिझर्व्ह बँकेने रोखीचा पुरवठा कमी केल्याने स्टेट बँकेसह प्रत्येकच राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्थांत चलन तुटवडा निर्माण झाला आहे. व्यापारी आणि मोठमोठे व्यावसायिकच नव्हे, तर सर्वसाधारण जनताही त्यामुळे त्रस्त झाली आहे. जनतेला कॅशलेस व्यवहार करण्यास बाध्य करण्याचा हा डाव, तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. बँकांकडून व्यापाऱ्यांना अल्प रकमेचा विड्रॉल मिळत असल्याने त्यांच्या खरेदीवर फारसा परिणाम होत नसला तरी, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सद्यस्थितीत बँकांनी कर्जवसुलीचा तकादा लावला आहे. त्यातच खरीपाच्या हंगामासाठी तयारीही करणे आवश्यक आहे. या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्याने घरात साठविलेला माल विकण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु बाजार समित्यामधील व्यापाऱ्यांकडे पैसाच नसल्यामुळे ते धनादेशाच्या रुपात चुकारा करीत आहेत. या धनादेशातून शेतकऱ्यांना बँकेचे कृज कमी करणे थोडे शक्य होत असले तरी, खरीपाच्या हंगामासाठी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी अडचण येत असल्याने रोखीने चुकारा मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.