शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

उघड्यावरील ‘शौच’वारीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत पात्र लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून ...

गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत पात्र लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी गत तीन वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन, स्वच्छ भारत मिशनतर्फे व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. लोककलावंत, कलापथकांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमही घेण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजारांवर शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झालेला आहे; परंतु अनेक गावात परिस्थिती जैसे थे झाली आहे. शौचालय असूनही त्याचा नियमित वापर होत नाही. हगणदारीमुक्त झालेल्या अनेक गावात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी जिल्हा स्वच्छता मिशनच्या कक्षाला दिले. शौचालयाच्या १०० टक्के वापरासाठी जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिल्या. गुड मॉर्निंग पथकावर अधिक भर देण्यात येणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचा यामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा आणि संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी केले.