शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पैनगंगा बॅरेजमुळे उन्हाळी पिकांकडे शेतकºयांचा कल

By admin | Updated: April 6, 2017 13:31 IST

पैनगंगा नदीपात्रात बॅरेजची सुविधा निर्माण झाल्याने शेतकºयांनी उन्हाळी पीक घेण्याला सुरूवात केली.

वाशिम -  वाशिम तालुक्यातून वाहत जाणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात बॅरेजची सुविधा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेण्याला सुरूवात केली. यावर्षी १६३७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची पेरणी केली असून, सद्यस्थितीत रब्बी ज्वारी, उन्हाळी मका, भूईमुग, मूग आदी पिकं शेतात डोलत आहेत.पैनगंगा नदीपात्रातील पाणी वाहून जात असल्याने यापूर्वी शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सिंचन करता आले नाही. पैनगंगा नदीपात्रात अडगाव बॅरेज, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळीपेन, जुमडा, राजगाव, टणका, जयपूर, सोनगव्हाण अशी एकूण १० बॅरेजची निर्मिती झाली. पावसाळ्यात उपरोक्त दहाही बॅरेजेस ह्यओव्हर फ्लोह्ण झाले होते. या बॅरेजमधील पाण्याच्या भरवशावर नदीकाठावरील शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेण्याला सुरूवात केली. वाशिम तालुक्यात उन्हाळी हंगामात ५३ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. उन्हाळी मका ५३ हेक्टरवर असून, उन्हाळी भूईमुग १३०२ हेक्टरवर आहे. ३२ हेक्टरवर उडीद, २२४ हेक्टरवर मूगाचे पीक डोलत आहे. या परिसरात विजेची सुविधा उपलब्ध होण्यासाठी विद्युत रोहित्रांचे जाळे निर्माण होणे गरजेचे ठरत आहे.