शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

शास्त्रीय पद्धतीने फळ पिकांच्या लागवडीबाबत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:44 IST

या कार्यक्रमात वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे हे अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रकाश नागरे, ...

या कार्यक्रमात वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे हे अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रकाश नागरे, अधिष्टाता, उद्यानविद्या, डॉ. प.दे.कृ.व्ही, अकोला हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुविदे फाऊंडेशन चे ट्रस्टी संजय उकळकर व फळबाग तज्ञ, औरंगाबाद डॉ. बी. एम. कापसे, यांची उपस्थिती लाभली. तर तांत्रिक मार्गदर्शक म्हणून फळशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एम, भराड, सह्योगी प्राध्यापक फळशास्त्र विभाग डॉ. उज्वल राऊत, फळबाग तज्ञ निवृत्ती पाटील, पीक संरक्षण तज्ञ राजेश डवरे वाशीम यांची उपस्थिती होती.

डॉ. प्रकाश नागरे यांनी शेतकर्यांनी कोणत्याही अमिशाला बळी न पडता जमीन, हवामान व बाजारपेठेचा अभ्यास करून फळ पिकाची निवड करावी असे आवाहन केले. डॉ. बी. एम. कापसे यांनी पारंपरिक फळ पिकांची आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून लागवड केल्यास अधिक आर्थिक नफा मिळवणे शक्य असल्याचे सांगितले व आंबा पेरू, सीताफळ इत्यादी पारंपारिक पिकांची घन आणि अति घन पद्धतीने लागवड करावी असे आवाहन केले. डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांनी फळ पिकाकडे वळून आधुनिक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक स्थिती बळकट करावी असे आवाहन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास २०० शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन निवृत्ती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.