शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बाेर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी ...

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बाेर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी खराेखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. या निर्णयाबाबत पालकांची मते जाणून घेतली असता त्यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ९ शाळा आहेत. यामध्ये एकूण ५०७ विद्यार्थी आहेत. काेराेनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये याकरिता सीबीएसई बाेर्डाने घेतलेल्या निर्णयाबाबत पालकांशी चर्चा केली असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जिल्ह्यात असलेल्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये सर्वाधिक ५ शाळा वाशिम शहरामध्ये आहेत.

.................

काय आहे नवीन नियम

सीबीएसई बोर्डाच्या निर्णयानुसार दहावीच्या परीक्षेत पास की नापास हे ठरविण्यासाठी परीक्षेच्या सर्व विषयांपैकी फक्त पाच विषय ज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्यांचा विचार केला जाईल. या पाच विषयांत पास म्हणजे दहावीत पास अशी व्यवस्था असेल. तसेच दहावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी पर्यायी विषय म्हणून कौशल्य विकास अभ्यासक्रम असेल. यामुळे विद्यार्थी यांचा फायदा असल्याचे हॅपी फेसेस द कन्सेप्ट स्कूल, वाशिम प्राचार्य सिद्धार्थ चाैबे यांनी सांगितले.

.....................

पालकांच्या प्रतिक्रिया

सीबीएसई बाेर्डाने दहावीच्या परीक्षेत काेणीही विद्यार्थी नापास हाेणार नसल्याचे ऐकले आहे. असे असेल तर हा निर्णय चांगला आहे.

- माया गजानन टाले

काेराेनामुळे विद्यार्थी व्यवस्थित शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांचे नुकसान हाेऊ नये याकरिता सीबीएसई बाेर्डाने सर्वच विद्यार्थी पासचा निर्णय उत्तम आहे.

- शिवाजी रामराव देशमुख,

पालक, कारंजा

आता दहावीत नापास होण्याची चिंता विसरा. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय जाहीर केला असल्याचे ऐकले आहे. या निर्णयामुळे काेणत्याच विद्यार्थ्याचे नुकसान हाेणार नाही.

- सुमेघ श्रीपद तायडे, पालक, मालेगाव