शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अधिवेशनात विदर्भाच्या विकासाचे मुद्दे मांडण्याची संधी मिळाली

By admin | Updated: December 29, 2014 00:37 IST

पाटणी यांची पत्रकार परिषदेत माहिती.

वाशिम : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या विकासाचे मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. सिंचन आरोग्य, शेतकरी, आत्महत्या, उद्योग व रेल्वे आदींसह अनेक मुद्यांवर या अधिवेशनात चर्चा झाली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील अनेक मुद्यांचा समावेश होता. सरकार जिल्ह्यातील विविध मुद्यांवर गंभीर असून, लवकरच येथील विकासाची प्रक्रिया गतिमान होईल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. स्थानिक पाटणी कॉम्प्लेक्समधील कार्यालयात २८ डिसेंबरला पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुढे बोलताना पाटणी म्हणाले की, विदर्भाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत विरोधी पक्षाने आणलेल्या प्रस्तावावर मत मांडताना मागील ५0 ते ५५ वर्षांपासून शासनाने नागपूर कराची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नांवर वारंवार चर्चा करण्याची परिस्थिती निर्माण झाली, असे आपण भाषणात नमूद केले. घटनेच्या ३७१ (२) या कलमाचा समावेश १९५६ मध्ये करण्यात येऊन राष्ट्रपती महोदयांनी राज्यपालांना राज्याचा समतोल विकास करण्याची जबाबदारी दिली होती. सन १९९४ मध्ये राष्ट्रपतींनी राज्यपालांना सदर कलमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने सन २00१ मध्ये आदेश काढले. सन २00१ ते २0१४ पर्यंतचा अभ्यास केला असता राज्यपालांनी निर्देश दिल्यानंतरही सन २0१ ते २0१४ पर्यंतचा विदर्भाचा अनुशेष दुप्पट झाला असून, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे पाटणी यांनी सांगितले.