शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

थर्माकोलच्या पत्रावळय़ा मानवी आरोग्यास घातक?

By admin | Updated: May 20, 2014 22:41 IST

भोजणासाठी वापरण्यात येणार्‍या थर्माकोलच्या पत्रावळय़ा व द्रोण मानवी आरोग्यासाठी घातक असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून समोर येत आहे.

वाशिम : लग्न समारंभ तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भोजणासाठी वापरण्यात येणार्‍या थर्माकोलच्या पत्रावळय़ा व द्रोण मानवी आरोग्यासाठी घातक असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून समोर येत आहे. पूर्वी झाडांच्या पानांपासून तयार होणार्‍या पारंपारिक पत्रावळय़ा आणि द्रोण आता हद्दपार होत आहेत. आता थर्माकोलच्या व कागदाच्या पत्रावळया आणि द्रोण याचा वापर वाढला आहे. जुन्या पत्रावळय़ा व द्रोण फाटलेले असल्याने एका व्यक्तीसाठी दोन ते तीन पत्रावळय़ाचा उपयोग करणे भाग पडत असे. तसेच पारंपारिक पद्धतीने बनविण्यात येणार्‍या द्रोण व पत्रावळय़ाकरिता लागणारी मेहनत, मजुरी यापेक्षा सध्या बाजारात मिळत असलेले कागदाच्या पत्रावळय़ा आणि द्रोण स्वस्त पडतात. आधुनिक पत्रवाळयांना रासायनिक प्रक्रियेद्वारे रंगविले जाते तसेच एका बाजूने मेनाचा वापर केला जातो. पत्रावळीच्या हा भाग वर ठेवला जातो. गरम भाजी, भात, डाळ या पत्रावळीत वाढल्यावर कागदावरील मेनाचे उष्णतेमुळे द्रवरुपात रुपांतर होउन ते भोजनाच्या माध्यमातून पोटात जाते. मेन हा अखाद्य पदार्थ जेवणाच्या माध्यमातून पोटात शिरकाव करु लागला आहे. हा प्रकार आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.