शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

शेतातील ऊस कृषी विभागाच्या कागदावरून गायब

By admin | Updated: December 16, 2014 00:09 IST

मालेगाव तालुक्यात १५0 हेक्टरवर ऊस : कृषी विभागाच्या लेखी केवळ एका हेक्टरवर ऊस, पिकांच्या नोंदीत घोळ.

संतोष वानखडे/वाशिमशेतातील पिकांचा ह्यलेखाजोखाह्ण ठेवणारा कृषी विभाग प्रत्यक्ष पीकनिहाय क्षेत्रफळाची नोंद कशी करतो, याचे कारनामे समोर येत आहेत. गत काही वर्षांपासून मालेगाव तालुक्यात ऊसाखालील प्रत्यक्ष क्षेत्रफळात वाढ होत असतानाही, कृषी विभागाच्या लेखी मालेगाव तालुक्यात केवळ एक हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. कृषी विभागाच्या कागदाने शेतातील ऊसच गायब केल्याने, बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.शेतकर्‍यांनी शेतात काय-काय पेरले, याची नोंद घेण्याची जबाबदारी गावपातळीवरील कृषी कर्मचार्‍यांवर निश्‍चित करण्यात आलेली आहे. कृषी कर्मचारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि नंतर तेथून सदर नोंद जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे रवाना केली जाते. गत पाच-सहा वर्षांपासून शेतातील प्रत्यक्ष पिकांच्या नोंदीमध्ये महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी ह्यघोळह्ण करून ठेवला असल्याचेही कारनामे समोर येत आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची नोंद कागदावर घेतली जात नसल्याची बाब कृषी विभागाच्या आकडेवारीने अधोरेखीत केली आहे. मालेगाव तालुक्यात जवळपास १00 हेक्टरच्या वर ऊसाखालील प्रत्यक्ष क्षेत्र आहे; मात्र कृषी विभागाच्या लेखी २0१२-१३ आणि २0१३-१४ मध्ये केवळ एका हेक्टरवर तर २0१४-१५ मध्ये ऊसाची लागवडच झाली नसल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील ऊस कृषी विभागाने जणू गायब केला आहे.*सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हशेतकर्‍यांनी शेतात कशाची पेरणी किंवा लागवड केली, याची माहिती कृषी कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन करण्याचे सक्त आदेश आहेत. मात्र मालेगाव तालुका ऊसविरहित नोंदविल्याने सर्वेक्षण झाले कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. शहरी भागात किंवा अन्यत्र बसून पीक पेरणीच्या नोंदी घेतल्या जात असल्याची बाब कृषीच्या आकडेवारीने समोर आणली.