शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

निर्यात बंद करून साठेबाजांवर कारवाई!

By admin | Updated: March 4, 2016 02:16 IST

आधारभूत किमतीत वाढ करण्याची गरज : तुरीचे भाव गडगडले!

वाशिम : देशात तुरीच्या पिकाला चांगले भाव मिळत असतानाच शासनाच्या वतीने निर्यात बंदी करण्यात आली, तसेच तुरीची साठवणूक करणार्‍या साठेबाजांवरही कारवाई करण्यात आल्याने तुरीचे भाव गडगडले.तुरीचे भाव प्रति क्विंटल तेरा हजार रुपयांवर गेले असताना डाळींचे भाव प्रति किलो २00 रुपये झाले होते. डाळींचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांकडून सर्वत्र ओरड व्हायला लागली. प्रसिद्धी माध्यमांनीही भाववाढीच्या मुद्याला हवा दिल्याने महागाईचा भडका उडाल्याचा आरोप विरोधकांनी केला. परिणामी, शासनाने तुरीच्या निर्यातीवर बंदी आणली. ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. वाढत्या डाळींच्या भावाचा तुरीच्या भाववाढीशी प्रत्यक्ष संबंध नाही. तुरीच्या व डाळींच्या भावात बरीच तफावत आहे. या भाववाढीचा मलिदा व्यापारी व उद्योजकांनीच लाटला असून, बदनाम मात्र शेतकर्‍यांना करण्यात आले. तुरीचे भाव जास्त असताना व्यापारी खरेदी करीत होते; मात्र याचदरम्यान शासनाने तुरीची साठेबाजी करणार्‍या व्यापार्‍यांवर धाडी टाकल्या. त्यामुळे व्यापार्‍यांनी तुरीची खरेदीच बंद केली. तुरीला खरीददारच राहिले नसल्यामुळे शेतकर्‍यांकडे तूर पडून राहिली. परिणामी, तुरीचे भाव पडले. शासन सर्वच पिकांचे हमीभाव हे अत्यल्प ठेवते.