शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

टंचाईनिवारणार्थ लाखोंचा खर्च; तरीही दुबळवेल गावात पाणीटंचाई

By admin | Updated: April 4, 2017 15:13 IST

ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावाची पाणी समस्या सोडवू शकत नसल्याने राजीनामा मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी केली.

मालेगाव(वाशिम ): पाणीटंचाईवर लाखो रुपये खर्च होऊनही दुबळवेल येथे पाणीटंचाई कायम आहे. पाणीटंचाईची धग कमी होत नसेल, तर आमचे राजीनामे मंजूर करून कार्यमूक्त करा, अशी मागणी दूबळवेलच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने एकच धांदल उडाली. दुबळवेलचे ग्राम पंचायत सदस्य मोतीराम जयराम नानोटे, गजानन गणपत लबडे व सुशीला सुभाष देवढे यांनी म्हटले की, दुबळवेल ग्रामपंचायत ला कायमस्वरुपी सचिव नाही. दरवर्षी सचिवांच्या बदल्या होत असतात. त्यामुळे नियमाप्रमाणे सभा व ग्रामसभा झाल्या नाहीत. या गावाची पाणीपुरवठा योजना तीन वर्षापासून नादूरूस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी निधी दिला. यावर्षी पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी १ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. परंतु हे काम २०१८ मध्ये पूर्ण होईल. असे असताना प्रशासनाने सदर गाव पाणीपुरवठा योजनेत घेवुन पाणीपुरवठा करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न झाल्याने गावावर पाणीटंचाईचे सावट आहे. ग्रामस्थांना दोन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावाची पाणी समस्या सोडवू शकत नसल्याने राजीनामा मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांनी केली.