शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

सोयाबीनच्या गंजीला आग; पावनेदोन लाखांचे नुकसान

By admin | Updated: October 9, 2015 01:38 IST

कवठा येथील घटना; भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी.

रिसोड : सोयाबीनच्या दोन सुड्यांना आग लागून जवळपास पावणे दोन लाखांचे नुकसान झाल्याच्या दोन घटना तालुक्यातील कवठा खुर्द येथे ७ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान घडल्या. कवठा येथील ज्ञानेश्‍वर कुंडलिक यांचे चिखली शेतशिवारात गट नं. ८४ मध्ये 0.९५ हे.आर. शेत आहे. या शेतात सोयाबीनची पेरणी केलेली होती. तीन दिवसांपूर्वी सोयाबीन सोंगून एका ठिकाणी गंजी लावली होती. ७ ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान अज्ञात व्यक्तीने सदर गंजीला आग लावली. यामध्ये १८ क्विंटल शेतमालाचे अंदाजे ६६ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी एम.के. जाधव यांनी केला आहे. दुसर्‍या घटनेत कवठा येथील ज्ञानबा बळीराम देशमाने यांचे चिखली शेतशिवारात गट नं. ८३ मध्ये १.९३ हे.आर. शेत आहे. देशमाने यांनी सोयाबीन सोंगून शेतात गंजी लावली होती. ७ ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने ३0 क्विंटल शेतमालाचे नुकसान झाले. जवळपास १ लाख १0 हजाराचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी जाधव यांनी तहसील कार्यालयाला सादर केला आहे. कवठा येथीलच श्रीधर सरनाईक यांच्या गोठय़ाला शॉटसर्किटमुळे आग लागल्याची घटना ८ ऑक्टोबरला उघडकीस आली. यामध्ये गोठय़ातील ५ जनावरे गंभीर भाजले असून, अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. तहसीलदार अमोल कुंभार, जि.प. सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी घटनास्थळी भेट दिली.