शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

कृषीपूरक व्यवसाय करून शेतकरी पुत्रांनी दाखविली युवकांना नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST

मानोरा तालुक्यातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून मागील अनेक वर्षांपासून निसर्गाच्या असंतुलनामुळे अपेक्षित कृषी उत्पादन प्रचंड कष्ट करूनही ...

मानोरा तालुक्यातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून मागील अनेक वर्षांपासून निसर्गाच्या असंतुलनामुळे अपेक्षित कृषी उत्पादन प्रचंड कष्ट करूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

अशाच स्थितीत वाईगौळ येथील युवा शेतकऱ्यांनी गीर गायीपासून उत्पादित देशी दूध, दही, तूप, लस्सी आणि मठ्ठा विक्रीचा व्यवसाय उभारत आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून, शेतकरी बांधव व युवकांनी नाउमेद न होता आपल्यातील कौशल्य विकसित करून शेतीला पूरक उद्योग व्यवसायाकडे वळत स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबीयांसह देशाच्या समृद्धीत हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची प्रतवारी बिघडली असून शेतकऱ्यांनी आपल्याकडील गोधनाची संख्या वाढविल्यास दुग्ध उत्पादन आणि शेणखतामुळे कृषी उत्पन्नातही भरघोस वाढ होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.