शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतक-यांकडून कपाशीची अल्पदरात विक्री

By admin | Updated: November 11, 2015 01:47 IST

मानो-यातील कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी.

मानोरा (जि. वाशिम): नापिकी आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर दिवाळी सण साजरा करण्यासाठी व्यापार्‍यांना कवडीमोल भावाने कापूस विकण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत संबंधित अधिकार्‍यांनी मानोरा येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांकडून सोमवारी करण्यात आली. यंदा अल्प पावसामुळे खरिपातील उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. आता दीपावलीचा सण तोंडावर आल्याने घरात आलेल्या कपाशीतून थोड्या कपाशीची विक्री करून सण साजरा करण्याच्या मन:स्थितीत शेतकरी असताना, व्यापारी अतिशय कमी भावाने त्यांच्याकडून कपाशी खरेदी करीत आहेत. सद्यस्थितीत मानोर्‍यात कपाशीला केवळ ३८00 ते ४000 रुपये प्रतिक्विंटलचा भाव व्यापार्‍यांकडून दिला जात आहे. प्रत्यक्षात शेतकर्‍यांकडे जे पीक उत्पादन आता उरले नाही, त्या जवळपास सर्वच शेतमालाचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे आता शेतकर्‍यांकडे जो शेतमाल मोठय़ा प्रमाणात आहे, त्यापैकी कपाशीला मात्र अत्यंत कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.