शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

युवकांमध्ये गांधीजींचे विचार रुजविण्यासाठी ‘शांती’ यात्रा!

By admin | Updated: October 8, 2016 02:13 IST

गांधीवादी कार्यकर्त्याचा उपक्रम; रत्नागिरी ते सेवाग्राम शांती रथयात्रा.

वाशिम, दि. 0७ - महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करायचा असेल, तर त्यांचे विचार युवकांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेत रत्नगिरी जिल्ह्याच्या मंडणगड येथील गांधीवादी कार्यकर्ते तथा लेखक बापू शेठ यांनी त्यांच्या पाच सहकार्‍यांच्या सहाय्याने ह्यरत्नागिरी ते सेवाग्रामह्ण अशी शांती रथयात्राच काढली आहे. ह्यरत्नागिरी ते सेवाग्रामह्णदरम्यान येणार्‍या शहरांतील महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन महात्मा गांधी यांचे विचार युवकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.महात्मा गांधी यांच्या आचार-विचारांचे व एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ भारतीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच आकर्षण आहे. विशेष करून आजची तरुण पिढी, विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानांसह विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनाही गांधीजींचे विचार, त्यांची जीवननिष्ठा व त्यांचे जीवनदर्शनाबाबत कमालीचे आकर्षण आहे. हीच बाब लक्षात घेऊन रत्नागिरी येथील लेखक तथा गांधीवादी कार्यकर्ते बापू शेठ, तसेच त्यांचे सहकारी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दीपक चंद्रकांत घोषाळकर, सामाजिक कार्यकर्ते वैभव सुधाकर नारकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शंकर घोषाळकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजाराम शंकर राऊत यांनी एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत ते रत्नागिरी ते सेवाग्राम येथील गांधी आश्रमापर्यंत शांती रथयात्रा काढून विविध ठिकाणच्या महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन करून युवकांना गांधीजींची जीवनशैली, त्यांचे आचार- विचाराबाबत मार्गदर्शन करण्यासह जागतिक शांततेचे आवाहन करीत आहेत. ही रथयात्रा रत्नागिरी येथून निघाल्यानंतर मलकापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, राळेगण सिद्धी, औरंगाबाद, जालना अशी फिरून शुक्रवारी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. पुढे यवतमाळ मार्गे ही रथयात्रा वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दाखल होणार आहे.