शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सात-बारा पुनर्शोधनात वाशिम आघाडीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 19:36 IST

वाशिम: शासनाने सर्व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे ठरविल्यानंतर शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचेही राज्यभरात संगणकीकरण करण्यात आले. तथापि, या प्रक्रियेनंतरही संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाच्यावतीने सात-बारा पुनर्शोधन अर्थात सात-बारा री एडिट कार्यक्रम राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या प्रक्रियेत वाशिम जिल्हा आघाडीवर आहे.  

ठळक मुद्दे५१ गावांचे अंतिम प्रमाणपत्र ७९ गावांतील सर्व्हे  दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने सर्व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे ठरविल्यानंतर शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचेही राज्यभरात संगणकीकरण करण्यात आले. तथापि, या प्रक्रियेनंतरही संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाच्यावतीने सात-बारा पुनर्शोधन अर्थात सात-बारा री एडिट कार्यक्रम राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या प्रक्रियेत वाशिम जिल्हा आघाडीवर आहे.  

सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३२८ पैकी ७९ गावांतील सर्व्हे  दुरुस्ती पूर्ण करून ५१ गावांचे अंतिम प्रमाणपत्रांचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. शासनाने संगणकीकरणावर भर दिल्यानंतर सर्वच दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बाराचेही संगणकीकरण करण्यात  आले. शेतकºयांना अद्ययावत सातबारा मिळावा, गट क्रमांकामधील क्षेत्रांसंदर्भात असलेले आक्षेप दूर व्हावे या उद्देशाने सातबारा संगणकीकरण प्रक्रिया राज्यभरात झ्रपाट्याने पूर्ण करण्यात आली; परंतु त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाने सातबार री-एडिट कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सुरुवातीला महसूल मंडळ स्तरावर सातबारा चावडी वाचन प्रक्रिया राबवून त्यामध्ये क्षत्र न जुळत असलेल्या गटक्रमांकासह, इतर तांत्रिक अडचणींबाबत शेतकºयांचे आक्षेप नोंदवून घेण्यात आले. ही प्रकिया १५ जुलैपूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शेतकºयांच्या आक्षेपानुसार आणि लेखी सातबाराचे निरीक्षण करून तहसील स्तरावर दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर उर्वरित दुरुस्तीचे काम करून पुन्हा सातबारा री-एडिट प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांपैकी ७९ गावांचे सर्व्हे दुरुस्तीचे काम पुर्ण करून ५१ गावांचे अंतिम प्रमाणपत्रही पूर्ण झाले आहे.