शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

बियाणे भेसळीच्या प्रकरणांत वाढ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:21 IST

महाबीजच्या मंगरुळपीर तालुक्यात  महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा  आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे  महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ  झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या  लॉटमधील बियाणे पेरणार्‍या शेतकर्‍याच्या शेतात  कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली  असता. दोन शेतकर्‍यांच्या शेतात भेसळ असल्याचे  दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकर्‍यांनी  केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठळक मुद्देमंगरुळपीर कृषी विभागातील प्रकार शेतकर्‍यांच्या तक्रारी बेदखलच!

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: महाबीजच्या मंगरुळपीर तालुक्यात  महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा  आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे  महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ  झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या  लॉटमधील बियाणे पेरणार्‍या शेतकर्‍याच्या शेतात  कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली  असता. दोन शेतकर्‍यांच्या शेतात भेसळ असल्याचे  दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकर्‍यांनी  केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी  गोविंदा भगत यांनी यंदाच्या खरीप हंगामात खरेदी  विक्री समितीमधून पेरणीसाठी महाबीजचे ९३0५  वाणाचे तीन बॅग सोयाबीन विकत घेतले होते. सदर  बियाणे उगविल्यानंतर त्यामध्ये दुसर्‍या वाणाची झाडे  मोठय़ा प्रमाणात उगविल्याचे त्यांना दिसले. या संदर्भा त त्यांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या कृषी  अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर काही दिवसांनी महाबीजचे सहाय्यक्ष क्षेत्र  अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी  कार्यालयातील प्रतिनिधी, तसेच पंचायत समितीच्या  कृषी अधिकार्‍यांनी त्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी  केली असता. गोविंदा भगत यांच्या शेतात ९३0५ हे  वाण ३0 टक्के, तर इतर मिश्र वाण ७0 टक्के  असल्याचे दिसले. हाच प्रकार वाडा फार्म शिवारातील  चार शेतकर्‍यांसोबत घडला. त्यांच्या शेतात भेसळीचे  प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाच्या पाहणी  करणार्‍या अधिकार्‍यांना दिसले. त्यावरून गोविंदा  भगत यांच्यासह पाचही शेतकर्‍यांबाबत घडलेल्या  प्रकाराचा एक संयुक्त अहवाल पंचायत समितीच्या  कृषी अधिकार्‍यांनी तयार करून वरिष्ठ  अधिकार्‍यांकडे पाठविला. उपरोक्त शेतकरी गोविंदा भगत यांनी खरेदी विक्री  समितीकडून ज्या लॉटमधील बियाणे खरेदी केले,  त्याच लॉटमधील बियाणेमंगरुळपीर तालुक्यात  सायखेडा येथील शेतकर्‍यांनीही खरेदी केले होते.  त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सायखेडा ये थील संबंधित शेतकरी पुरुषोत्तम काळे आणि गजानन  भगत यांच्या शेतांची पाहणी करण्याचे ठरविले.   कृषी  विभागाने सायखेडा येथील ज्या शेतकर्‍यांच्या शे तामधील सोयाबीनची पाहणी केली. त्यामधील  पुरुषोत्तम काळे यांच्या शेतात २८ टक्के, तर गजानन  काळे यांच्या शेतात १५ टक्के भेसळ असल्याचेही स् पष्ट झाले.

तक्रारकर्त्याला केले पंचनाम्यात सहभागीबियाण्यांत भेसळ असल्याची तक्रार करणार्‍या शे तकर्‍यालाच दुसर्‍या शेतकर्‍याच्या याच संदर्भातील  पंचनामा करताना सहभागी करून त्याची स्वाक्षरी  घेण्याची कामगिरी कृषी विभागाने केली आहे.  यासाठी कृषी अधिकार्‍यांनी बियाणे भेसळीची तक्रार  करणारे शेतकरी गोविंदा भगत यांच्या मुलास सोबत  नेले आणि पंचनामा करताना त्याच्या स्वाक्षर्‍याही घे तल्या. याबाबत शंका घेतल्यानंतर पंचायत समितीच्या  कृषी अधिकार्‍यांनी पंचनाम्यावरील  त्या स्वाक्षर्‍या  खोडून काढल्या; परंतु एका तक्रारकर्त्या शेतकर्‍याच्या  शेतातील पाहणीदरम्यान पंचनामा करताना दुसर्‍या  तक्रारकर्त्याच्या स्वाक्षर्‍या घेणे किंवा त्यांना पंचनाम्या त सहभागी करणे, हा प्रकारच अनाकलनीय आहे. 

सायखेडा येथील शेतकर्‍यांच्या शेताची पाहणी  करण्यासाठी आम्ही सहजच चांभई येथील तक्रारक र्त्या शेतकर्‍याच्या मुलास सोबत नेले. त्यांच्याकडून  स्वाक्षरी घेण्यात आली; परंतु त्यांनी शंका उपस्थित  केल्यानंतर त्यांची स्वाक्षरी खोडली आहे. यामध्ये शे तकर्‍याचे नुकसान करण्याचा कोणताच उद्देश नाही.

-पी. एस. शेळकेकृषी अधिकारी, पंचायत समिती मंगरुळपीर