शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

छाननीत सरपंच पदाचे १७; सदस्य पदाचे ८७ अर्ज बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:58 IST

वाशिम: ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ातील २७३  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जांपैकी एकूण १0४ अर्ज सोमवारच्या छाननीत बाद  ठरले. यामध्ये सरपंच पदाचे १७ तर सदस्य पदासाठीच्या ८७  अर्जांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ातील २७३  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जांपैकी एकूण १0४ अर्ज सोमवारच्या छाननीत बाद  ठरले. यामध्ये सरपंच पदाचे १७ तर सदस्य पदासाठीच्या ८७  अर्जांचा समावेश आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत  असल्याने जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक ७  ऑक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचाय ती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्या तील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्या तील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जाची सोमवार, २५ सप्टेंबर रोजी तहसील स्तरावर  छाननी करण्यात आली. वाशिम तालुक्यातून १५ ते २२ सप्टेंबर  या दरम्यान सरपंच पदासाठी एकूण २९८ तर सदस्य पदासाठी  ९७१ अर्ज दाखल झाले होते. सोमवारच्या छाननीत सरपंच  पदाचे चार अर्ज तर सदस्य पदाचे १५ अर्ज बाद झाले. आता सर पंच पदासाठी २९४ व सदस्य पदासाठीचे ९५६ अर्ज पात्र ठरले  आहेत.कारंजा तालुक्यातून सरपंच पदाच्या ५३ जागेसाठी २३९ अर्ज  दाखल झाले होते. यापैकी छाननीत एक अर्ज बाद झाला असून,  आता २३८ अर्ज पात्र ठरले आहेत. सदस्य पदाच्या ३९७  जागेसाठी ७५0 अर्ज दाखल होते. यापैकी ९ अर्ज बाद झाल्याने  आता ७४१ अर्ज पात्र आहेत.मानोरा तालुक्यातून सरपंच पदाच्या ४१ जागेसाठी १८६ अर्ज  दाखल झाले होते. यापैकी छाननीत एक अर्ज बाद झाला असून,  आता १८५ अर्ज पात्र ठरले आहेत. सदस्य पदाच्या ३४२  जागेसाठी ६७२ अर्ज दाखल होते. यापैकी १३ अर्ज बाद ठरले.  रिसोड तालुक्यातून सरपंच पदासाठी एकूण २१६ तर सदस्य  पदासाठी ८७३ अर्ज असे एकूण १,0८९ अर्ज दाखल झाले होते.  छानणीत सदस्य पदाचे एकूण २0 अर्ज बाद झाले तर सरपंच  पदाचा एकही अर्ज बाद ठरला नाही. आता १,0६९ अर्ज पात्र  ठरले आहेत. मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदासाठी २0४ अर्ज  दाखल होते. यापैकी दोन अर्ज बाद झाल्याने आता २0२ अर्ज  पात्र आहेत. सदस्य पदासाठी ६४४ अर्ज दाखल होते. यापैकी ८  अर्ज बाद झाल्याने आता ६३६ अर्ज पात्र आहेत. मालेगाव तालु क्यातून सदस्य पदासाठी ८५४ अर्ज दाखल होते. यापैकी २२  बाद ठरले तसेच सरपंच पदासाठी २५५ अर्ज होते. यापैकी ९  बाद ठरले. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज  मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.