शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

शालेय विद्यार्थी अजुनही पाठ्यपुस्तकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:09 IST

कारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच  विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देअर्धे सत्र संपलेविद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच  विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना अभ्यास पाहिजे तसा होत येत नसल्याने  तसेच वरील पुस्तक बाजारातही मिळत  नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासाचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहिजे तसा होता येत नसल्याने तसेच वरील  पुस्तक बाजारातही मिळत नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासापासून वंचित राहत आहे. त्याला जबाबदार मात्र हे दुटप्पी बोलणारे शासनच असल्याचे दिसुन येत आहे. अशा अनेक मात्र अभ्यासाच्या त्रृटया ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना राहत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहत आहे, बºयाच ठिकाणी शिक्षकांची संख्या असल्याने सुध्दा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. जेथे शिक्षक  पुर तेथे  पुस्तक मिळत नाही. अशा अनेक  तृटया शाळेवर आढळुन येत असल्यानेच  ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम पडत असल्याचे दिसुन येत आहे. कारपा शाळेतील विद्यार्थ्यांना अर्धे सत्र संपत आले तरी अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही.  बाजारातही पुस्तक मिळत नाही याचा रोष विद्यार्थ्यांचा व पालक वर्गाचा शाळा  व्यवस्थापना  समितीवर काढत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती करणार तरी काय शसनाकडुनच अद्याप मिळत नसल्याने यांची माहिती सुध्दा संबंधीत अधिकाºयांना शाळा व्यवस्थापन समितीने दिली तरीही अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही आणि बाजारातही मिळत् नाही.त्यामुळे  शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनीही  बाब लक्षात घेवुन त्वरित पुस्तक वरील शाळैत मिळवुन द्यावे अन्यथा  पालकाचां विश्वास जि.प.शाळेवर  राहणार नाही असे मत रेखासिंग राठोड शाळा व्यवस्थापन अध्यक्षांनी बोलुन दाखविले आहे.