शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

शालेय विद्यार्थी अजुनही पाठ्यपुस्तकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:09 IST

कारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच  विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देअर्धे सत्र संपलेविद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच  विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना अभ्यास पाहिजे तसा होत येत नसल्याने  तसेच वरील पुस्तक बाजारातही मिळत  नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासाचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहिजे तसा होता येत नसल्याने तसेच वरील  पुस्तक बाजारातही मिळत नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासापासून वंचित राहत आहे. त्याला जबाबदार मात्र हे दुटप्पी बोलणारे शासनच असल्याचे दिसुन येत आहे. अशा अनेक मात्र अभ्यासाच्या त्रृटया ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना राहत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहत आहे, बºयाच ठिकाणी शिक्षकांची संख्या असल्याने सुध्दा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. जेथे शिक्षक  पुर तेथे  पुस्तक मिळत नाही. अशा अनेक  तृटया शाळेवर आढळुन येत असल्यानेच  ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम पडत असल्याचे दिसुन येत आहे. कारपा शाळेतील विद्यार्थ्यांना अर्धे सत्र संपत आले तरी अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही.  बाजारातही पुस्तक मिळत नाही याचा रोष विद्यार्थ्यांचा व पालक वर्गाचा शाळा  व्यवस्थापना  समितीवर काढत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती करणार तरी काय शसनाकडुनच अद्याप मिळत नसल्याने यांची माहिती सुध्दा संबंधीत अधिकाºयांना शाळा व्यवस्थापन समितीने दिली तरीही अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही आणि बाजारातही मिळत् नाही.त्यामुळे  शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनीही  बाब लक्षात घेवुन त्वरित पुस्तक वरील शाळैत मिळवुन द्यावे अन्यथा  पालकाचां विश्वास जि.प.शाळेवर  राहणार नाही असे मत रेखासिंग राठोड शाळा व्यवस्थापन अध्यक्षांनी बोलुन दाखविले आहे.