शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

शालेय विद्यार्थी अजुनही पाठ्यपुस्तकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:09 IST

कारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच  विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देअर्धे सत्र संपलेविद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच  विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना अभ्यास पाहिजे तसा होत येत नसल्याने  तसेच वरील पुस्तक बाजारातही मिळत  नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासाचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहिजे तसा होता येत नसल्याने तसेच वरील  पुस्तक बाजारातही मिळत नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासापासून वंचित राहत आहे. त्याला जबाबदार मात्र हे दुटप्पी बोलणारे शासनच असल्याचे दिसुन येत आहे. अशा अनेक मात्र अभ्यासाच्या त्रृटया ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना राहत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहत आहे, बºयाच ठिकाणी शिक्षकांची संख्या असल्याने सुध्दा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. जेथे शिक्षक  पुर तेथे  पुस्तक मिळत नाही. अशा अनेक  तृटया शाळेवर आढळुन येत असल्यानेच  ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम पडत असल्याचे दिसुन येत आहे. कारपा शाळेतील विद्यार्थ्यांना अर्धे सत्र संपत आले तरी अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही.  बाजारातही पुस्तक मिळत नाही याचा रोष विद्यार्थ्यांचा व पालक वर्गाचा शाळा  व्यवस्थापना  समितीवर काढत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती करणार तरी काय शसनाकडुनच अद्याप मिळत नसल्याने यांची माहिती सुध्दा संबंधीत अधिकाºयांना शाळा व्यवस्थापन समितीने दिली तरीही अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही आणि बाजारातही मिळत् नाही.त्यामुळे  शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनीही  बाब लक्षात घेवुन त्वरित पुस्तक वरील शाळैत मिळवुन द्यावे अन्यथा  पालकाचां विश्वास जि.प.शाळेवर  राहणार नाही असे मत रेखासिंग राठोड शाळा व्यवस्थापन अध्यक्षांनी बोलुन दाखविले आहे.