शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

शालेय व्यवस्थापन समिती निवडणुकीला राजकीय रंग!

By admin | Updated: September 6, 2016 01:55 IST

वाशिम जिल्हा परिषद शाळांमधील व्यवस्थापन समिती निवडणुका; शिक्षणावर विपरित परिणाम.

अमोल कल्याणकर मालेगाव (जि. वाशिम), दि. ५: जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी गावातील विविध पक्षांच्या गटांमध्ये मोठी राजकीय खेळी सुरू झाली आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समिती निवडणुकीला गावोगावी राजकीय रंग चढत असल्याचे दिसून येत आहे.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद गावपातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होते, तेव्हा-तेव्हा चक्क पोलीस बंदोबस्तात मतदान घ्यावे लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीला वेगळे वलय मिळाल्याने तद्वतच राजकीय हस्तक्षेप वाढल्याने त्याचा विपरित परिणाम शाळांमधील शिक्षणावर होत आहे. गावात अध्यक्षपदाचा मान आणि शालेय व्यवस्थापन समितीला मिळालेल्या आर्थिक अधिकारांमुळे यात मोठय़ा प्रमाणात राजकीय पक्षांची घुसखोरी झाली आहे. प्रत्येक गावात विविध राजकीय पक्षांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गट असतात, आपल्याच गटाला, पक्षातील पालक शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष व्हावा, यासाठी अनेकदा मोठी चुरस निर्माण होते. पालकसभेत कुणाच्याही नावावर एकमत होत नसल्याने शेवटी गुप्त मतदान होऊन पालक प्रत्येक वर्गातून सदस्यांची निवड करतात. यासाठी एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच तयारी केली जाते.आपल्याच पक्षातील अथवा गटातील पालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडावी, यासाठी डावपेचही खेळले जात आहेत. यामुळे शिक्षण देणारी शाळा जणू राजकीय आखाडा होत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.