शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

कोरोना लसीकरणात राज्यात रिसोड अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST

रिसोड शहरात १८ वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या जवळपास २८ हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी तब्बल २४००० व्यक्तींचे लसीकरण झाले असून, ...

रिसोड शहरात १८ वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या जवळपास २८ हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी तब्बल २४००० व्यक्तींचे लसीकरण झाले असून, लसीकरणाचे प्रमाण ९० टक्के ठरले आहे. यात समता फाउंडेशनचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. रिसोड शहरात पाच ठिकाणी लसीकरण शिबिरे घेण्यात आली. त्यात २२ दिवसांमध्ये तब्बत १७००० व्यक्तींचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले, तसेच ज्या व्यक्तींचे लसीकरण बाकी आहे अशा व्यक्तीसाठीही संख्येनुसार लसीकरण होणार आहे. यामुळे रिसोड या शहराचे नाव लसीकरणाबाबतीत देशपातळीवर पोहोचले असून, सर्वाधिक लसीकरण झालेले शहर म्हणून रिसोडचे नाव घेतले जात आहे. याबाबत मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा या कार्याचे तोंडभरून कौतुक केले व रिसोड येथे सर्वाधिक लसीकरण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे तसेच समता फाउंडेशनकडून गोवर्धन येथेही १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागांतही लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न समता फाउंडेशन करीत आहे.