शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

रिसोड न.प. मुख्याधिकारी पानझाडे यांना अटक

By admin | Updated: April 15, 2016 02:09 IST

वर्मा आत्महत्या प्रकरणात अमरावती येथील निवासस्थानाहून अटक.

रिसोड (जि. वाशिम): व्यापारी कल्पेश वर्मा आत्महत्याप्रकरणी आठवडाभरापासून फरार असलेले रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानाहून १४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार आहेत. जागेच्या वादावरून कल्पेश वर्मा यांनी ७ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. कल्पेशला भूखंडाच्या व्यवहाराचा प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. या कारणामुळे कल्पेशला नैराश्य आले. यामधून त्याने आपली जीवनयात्रा संपविली. जीवनयात्रा संपविण्याच्या अगोदर कल्पेशने ह्यसुसाईड नोटह्णमध्ये नगरसेवक पती अशोक अग्रवाल व इतर लोकांचा त्रास असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते. मध्यंतरीच्या काळात नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी वर्मा यांना व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती. या घटनेची रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गोविंद वर्मा यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीमध्ये न.प. मुख्याधिकारी पानझाडे, सुनील बगडिया, नगरसेविका मीना अग्रवाल, अशोक अग्रवाल यांच्याविरुद्ध कलम ३0६, ३४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून उपरोक्त सर्व आरोपी पसार झाले होते. मोबाइल ह्यलोकेशनह्णमुळे पानझाडे अमरावती येथील निवासस्थानी असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पानझाडे यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार शेख रउफ, पोलीस उपनिरीक्षक रवी हुंडेकर, पोलीस कॉन्स्टेबल गजानन पांचाळ, भागवत कष्टे यांनी कामगिरी बजावली.