शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

रिसोड शहरातील एटीएम सेवा विस्कळीत; ग्राहकांचे हाल

By admin | Updated: April 27, 2017 00:25 IST

रिसोड : शहरातील एटीएम सेवा विस्कळीत असल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे

रिसोड : शहरातील एटीएम सेवा विस्कळीत असल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहेनोटाबंदीनंतर मार्चपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होवून विड्रॉलची मर्यादा हटविली जाईल, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत होते. मात्रण एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रोकड टंचाईची तिव्रता अधिकच निर्माण झाली. बँकेत पुरेस पैसे नसल्याने ३० ते ४० हजार रुपयापेक्षा अधिक रकमेचे विड्राल मिळेनासे झाले आहेत. बहुतांश एटीएम मध्ये सुध्दा ठणठणाट असल्याने गेल्या काही दिवसापासून ते बंदच आहेत. कधी तरी एखादेवेळी थोडी फार रक्कम एटीएममध्ये टाकल्या जाते. मात्र ती अपुरी असल्याने त्वरित बंद करावी लागत आहे. स्टेट बँक, आलाहाबाद बँक, बँक आॅफ इडिंया, बँक आॅफ महाराष्ट्र, जिल्हा बँकेचे एटीएम कधी सुरू तर कधी बंद असतात. सध्या लग्नसराई असल्याने प्रत्येकाला रक्कम हवी आहे, मात्र एटीएम बंदमुळे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी ग्राहकांना त्रास होत आहे. शेतकऱ्यांना एकीकडे पिककर्ज मंजूर तर केले. मात्र विड्राल होत नसल्याने त्यांना खरीप हंगामासाठी बि-बियाणे खरेदीसाठी अडचण जात आहे. लग्न सराईत कॅशलेस व्यवहार करणे अवघड असल्याने चिल्लर व्यवहार करण्यासाठी एटीएमचे माध्यम आहेत. मात्र ते बंदच राहत असल्याने तसेच बाहेर गावावरुन आलेल्या ग्राहकांसाठी सुध्दा अडचणीचे ठरत आहे.