शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

घरकुल योजनेला रेतीघाटांचा लगाम

By admin | Updated: November 25, 2015 02:20 IST

शासनाच्या शौचालय बांधकामातही अडथळा.

संतोष वानखडे / वाशिम : हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला शौचालय बांधकामात, रखडलेल्या रेतीघाट लिलावाचा मोठा अडसर ठरत आहे. यामुळे अनेक घरकुल आणि शौचालय बांधकामाचे बांधकाम ठप्प असून, उद्दिष्टपूर्तीसाठी लाभार्थ्यांंना नाइलाजास्तव अवैध रेती वाहतुकीकडे वळावे लागत आहे.हगणदरीमुक्तीबरोबरच स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. सन २0१५-१६ या वर्षात वाशिम जिल्हय़ात २५ हजार शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. ९ ऑगस्ट २0१५ पासून जिल्हा परिषदेने ह्यसंपूर्ण स्वच्छतेची ऑगस्ट क्रांतीह्ण या नावाने शौचालय बांधकामाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, नेमके रेतीघाटाचा रखडलेला लिलाव ह्यगतिरोधकह्ण निर्माण करीत आहे. कारंजा तालुक्यात १४ हजार ३४७ घरकुलांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत १५00 घरकुलांचे काम पूर्ण झाले. जिल्हय़ात २0१५-१६ या वर्षात ऑक्टोबरअखेर पाच हजार शौचालयांचे बांधकाम झाले; मात्र रेतीघाट बंद असल्याने रेती आली कुठून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. अवैध मार्गाने रेती चोरून आणलेल्या काही लाभार्थ्यांंना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.*शासनाच्याच दोन विभागात असमन्वयमहसूल व गौण खनिज विभागाच्या नियमानुसार शक्यतोवर नोव्हेंबर महिन्यात रेतीघाटाचा लिलाव केला जातो. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शौचालय व घरकुल बांधकाम मोहिमेला तोपर्यंंत सुरुवातही झालेली असते. रेतीघाटाचे लिलाव बंद असतानाही, दुसरीकडे मात्र शौचालय व घरकुलांचे बांधकाम सुरू असते.