शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

जानोरी येथे आगपेटीमुक्त शिवार योजनेचा ठराव

By admin | Updated: March 3, 2017 01:13 IST

जानोरी गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत आगपेटीमुक्त शिवार करण्याची शपथ घेतली.

कारंजा लाड, दि.२ : गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा कारंजा तालुक्यात राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण झालेल्या यावार्डी, जानोरी गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत आगपेटीमुक्त शिवार करण्याची शपथ घेतली. शेतकरी बरेचदा आपल्या शेतातील काडीकचरा शेतात किंवा धुऱ्यावर पेटवून देतात. परिणामी, जमिनीची धुप होऊन जमिनीमधील बायोमास नष्ट होते तसेच सेंद्रिय कार्बनचे प्रमाण कमी होते. यामुळे पीक उत्पन्नात घट होऊन जमिनीमधील पाणी शोषणाची क्षमता कमी होते. आपली जमीन सुपिक रहावी, याकरिता पाणी फाउंडेशनकडून गावातील दोन महिला व तीन पुरूष वर्गांना प्रशिक्षण देण्यात आले.प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी याविषयी गावात माहिती देऊन आपले गाव स्पर्धेत सहभागी असल्यामुळे गावात आगपेटीमुक्त शिवार योजनेचा जानोरी व यावार्डी गावाने एकमताने ठराव पारित केला. यावेळी यावार्डी येथील सरपंच शोभा धनगाव, प्रशांत हागोने, दिलीप लबडे, बाळासाहेब पोहेकर, अंबिका भिसे, वासुदेव बोनके, प्रवीण कदम, सुनील बोनके, नाना मडके, मोहन कदम, गिरधर बोनके, तुफन बोनके, परमेश्वर आमले आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.