शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

जानोरी येथे आगपेटीमुक्त शिवार योजनेचा ठराव

By admin | Updated: March 3, 2017 01:13 IST

जानोरी गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत आगपेटीमुक्त शिवार करण्याची शपथ घेतली.

कारंजा लाड, दि.२ : गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा कारंजा तालुक्यात राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण झालेल्या यावार्डी, जानोरी गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत आगपेटीमुक्त शिवार करण्याची शपथ घेतली. शेतकरी बरेचदा आपल्या शेतातील काडीकचरा शेतात किंवा धुऱ्यावर पेटवून देतात. परिणामी, जमिनीची धुप होऊन जमिनीमधील बायोमास नष्ट होते तसेच सेंद्रिय कार्बनचे प्रमाण कमी होते. यामुळे पीक उत्पन्नात घट होऊन जमिनीमधील पाणी शोषणाची क्षमता कमी होते. आपली जमीन सुपिक रहावी, याकरिता पाणी फाउंडेशनकडून गावातील दोन महिला व तीन पुरूष वर्गांना प्रशिक्षण देण्यात आले.प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी याविषयी गावात माहिती देऊन आपले गाव स्पर्धेत सहभागी असल्यामुळे गावात आगपेटीमुक्त शिवार योजनेचा जानोरी व यावार्डी गावाने एकमताने ठराव पारित केला. यावेळी यावार्डी येथील सरपंच शोभा धनगाव, प्रशांत हागोने, दिलीप लबडे, बाळासाहेब पोहेकर, अंबिका भिसे, वासुदेव बोनके, प्रवीण कदम, सुनील बोनके, नाना मडके, मोहन कदम, गिरधर बोनके, तुफन बोनके, परमेश्वर आमले आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.