शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

विमा कंपनी प्रतिनिधी म्हणतात नियमानुसार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

- अर्जुनसिंग सोढा, पीक विमा कंपनी प्रतिनिधी, वाशिम ००००००००००००००००००००० शेतकरी म्हणतात भरपाई मिळणार कधी कोट : अतिवृष्टीने शेतातील पिके ...

- अर्जुनसिंग सोढा,

पीक विमा कंपनी प्रतिनिधी, वाशिम

०००००००००००००००००००००

शेतकरी म्हणतात भरपाई मिळणार कधी

कोट : अतिवृष्टीने शेतातील पिके खरडूनच गेली. पीक विमा कंपनीकडे अर्ज केला आणि सर्वेक्षणही झाले, परंतु विमा मंजूर झाला नाही. खरीप हंगामात नुकसान झाल्याने रब्बीकडे आशा लागून आहेत. अद्याप विमाच मंजूर झाला नाही. त्यामुुळे रब्बीची उलंगवाडी झाल्यावर विमा मिळेल का, असा आमचा प्रश्न आहे.

-आनंदा शंकरराव ढगे

०००००००००००००००००००००

कोट : सततच्या नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान होत असल्याने पिकांना विम्याची सुरक्षा दिली आणि अतिवृष्टीमुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक संकट ओढवले. विमा कंपनीकडून सर्वेक्षण झाले असले तरी खरीप हंगाम उलटत आला असतानाही विमा मंजूर झाला नाही.

- मंगेश आत्माराम नीलकंठ