शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

शत्रूशी दोन हात करायला केव्हाही सज्ज!

By admin | Updated: July 9, 2017 09:36 IST

सीमेवर शत्रूशी दोन हात करायला भारतीय सैन्य केव्हाही सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शनिवारी केले.

वाशिम: सीमेवर शत्रूशी दोन हात करायला भारतीय सैन्य केव्हाही सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शनिवारी केले."सबका साथ सबका विकास" संमेलनानिमित्त संरक्षण राज्यमंत्री भामरे वाशिम येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ना. भामरे म्हणाले, देशाचे संरक्षण करण्यासाठी नेतृत्व सक्षम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशावरून भारतीय सैन्याने यशस्वी सर्जिकल स्ट्राइक केले. गेल्या तीन वर्षांंंत सरकारने संरक्षण खात्यात आमूलाग्र बदल केले आहेत. भारत शांतीप्रिय देश आहे; परंतु जर कुणी आमच्या शांततेचा भंग करणार असेल, सीमेवर आगळीक करीत असेल तर त्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवण्यास भारतीय सैन्य सक्षम असल्याचेही ना. भामरे म्हणाले. पत्रकार परिषदेला राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांची उपस्थिती होती.