शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘बॅरेजेस’मुळे अडले पावसाचे पाणी

By admin | Updated: July 7, 2017 01:10 IST

सिंचनाची सोय : पैनगंगा नदीतील पाण्यामुळे शेतकरी सुखावले!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सिंचनाचा वाढत चाललेला अनुशेष भरून काढण्यासाठी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’मुळे कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे शक्य झाले आहे. यंदा केवळ दोन वेळा झालेल्या मोठ्या पावसानंतर बॅरेजेस क्षेत्रात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोऱ्याच्या दुभाजकावर येत असून, जिल्ह्यात पूर्वीपासूनच सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. तो दूर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने १२ फेब्रुवारी २००९ रोजी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ बॅरेजेसची कामे हाती घेतली. शासनानेदेखील या कामांकडे विशेष लक्ष पुरविल्यामुळे सध्या सर्वच बॅरेजेसची कामे पूर्ण होऊन त्यात जलसाठा होऊ लागला आहे. पैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरेजेसमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असून, सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाल्याने बॅरेज परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.७ हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखालीवाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेस प्रकल्पांमुळे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, यासाठी केवळ ३७२.५७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. पैनगंगा नदीवर नव्यानेच उभारण्यात आलेल्या बॅरेज प्रकल्पांमध्ये यंदा मोठा जलसाठा निर्माण होणार असून, नजीकच्या शेतजमिनींचे नुकसान होऊ नये अथवा प्रकल्पांचे दरवाजे बंद केल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, याची जलसंपदा विभागाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. यासह हे प्रकल्प नवेच असल्यामुळे बांधकामात कुठे काही त्रुटी राहिल्यात काय, याचीही चाचपणी केली जाते.