शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पावसाची रिपरिप कायम; पैनगंगा दुथडी भरून वाहली!

By admin | Updated: July 12, 2016 00:40 IST

वाशिम जिल्ह्यात पावसाची सरासरी ओलांडली : सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस.

वाशिम : जिल्ह्यात सर्वदूर गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोरडेठाण्ण पडलेले नदी-नाले वाहते झाले असून वाशिम-हिंगोलीच्या सिमेवरील कन्हेरगांव नाका येथील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहली. खरिपातील पिकांसाठी अत्यंत पोषक असलेल्या या पावसामुळे यंदाचा मोठा दुष्काळ सोसणार्‍या शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घटलेल्या पर्जन्यमानामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण दुष्काळ उद्भवला. नदी, नाले, सिंचन प्रकल्प यासह सर्वच जलस्त्रोत कोरडेठाण्ण पडल्यामुळे जिल्हावासीयांची प्रचंड तारांबळ उडाली. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यातील जून महिणाही मोठय़ा पावसाअभावी कोरडाच गेल्याने शेतकर्‍यांसह संपूर्ण जिल्हावासीयांमध्ये चिंता व्यक्त होत होती. अशातच ८ जुलैपासून दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाची ही झड चौथ्या दिवशीही (११ जुलै) कायम असून यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी समाधानकारकरित्या वाढली आहे. ३५ मिलीमिटर पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवार, ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३५ मिलीमिटर पाऊस कोसळल्याची नोंद घेण्यात आली. यात वाशिम ३६ मिलीमिटर, मालेगाव ३८ मिलीमिटर, रिसोड ३0 मिलीमिटर, मंगरुळपीर ३६ मिलीमिटर, मानोरा २४ मिलीमिटर; तर कारंजा येथे ४४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. यायोगे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात एकंदरित सरासरी ३0४ मिलीमिटर पाऊस कोसळला आहे.