शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला

By नंदकिशोर नारे | Updated: November 15, 2022 14:19 IST

निवडणुकीसाठी नव्हे तर देशातील विविध समस्यांबाबत जनजागरण, कॉंग्रेसचे जयराम रमेश यांची पत्रकार परिषदेत माहिती.

वाशिम : देश सध्या विविध संकटांच्या विळख्यात सापडला असून सर्वसामान्य जनतेला महागाई, सुरक्षसह अनेक समस्या भेड़सावत आहेत. यासाठीच कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून सदर भारत जोडो यात्रेला विविध राज्यातील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे अशी माहिती जयराम रमेश यांनी हॉटेल इव्हेटो येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी माजी मंत्री यशोमती ठाकुर,खासदार प्रणीति शिंदे,आमदार प्रज्ञा सातव आदि उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की,राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही निवडणुक प्रचारासाठी नव्हे तर देशामध्ये वाढत असलेली महागाई,शेतकऱ्यांच्या समस्या,महिलांवरील अत्याचार,देशात वाढता असंतोष याबाबत जनजागृती करण्यासाठीच ही भारत जोडो यात्रा सुरु असल्याचे म्हटले.भारत जोडो यात्रेला खुप मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत असून ७० टक्के महिलां या यात्रेत सहभागी होत असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली.

चिमुकलीची गोड भेट 

भल्या पहाटे म्हणजे २.३० वाजता उठून स्वरा सुमित मिटकरी या  चिमुकलीने तयारी केली ती फक्त राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी ... सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वराला  कडेवर घेऊन सवांद साधला.... राहुल गांधी यांनी स्वराला कितवी मध्ये आहे, भविष्यात काय करायचं आहे असे अनेक प्रश्न  विचारले, स्वरानेही सर्व प्रश्नांची उत्तरं एकदम तडफेने दिली 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा