शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

कापूस बियाण्यांची गुणवत्ता घसरली

By admin | Updated: February 5, 2015 01:29 IST

पाच वर्षात १९ हजार नमूणे अप्रमाणित.

बुलडाणा: कोणत्याही पिकांपासून भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी बियाणे शुद्ध व दज्रेदार असावे लागते. या मुलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत गेल्या पाच वर्षात १ लाख ८१ कापूस बियाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ हजार ७३७ बियाणे अप्रमाणीत ठरविण्यात आले आहे.खरीपाचा हंगाम सुरु होताच शेतकरी पेरणीसाठी कापस बियाणे बाजारातून खरेदी करतात. अनेकदा शेतकरी स्वत:चे चांगणे बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवतात. प्रसंगी ते इतरांनाही विकत देतात. सामान्य शेतकर्‍यांनी इतर शेतकर्‍यांना देऊ केलेल्या बियाण्यांची पत प्रयोगशाळेत तपासलेली नसते. या बियाण्यांच्या दर्जाबाबत कोणतीही खात्री नसते. केवळ एकमेकांच्या विश्‍वासावर हे बियाणे खरेदी केले जाते. म्हणून अशा बियाण्यांची पेरणीपूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे. दज्रेदार बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने बियाणे कायदा करुन त्याअंतर्गत बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा, बीज परिक्षण प्रयोगशाळा पूणे, परभणी व नागपूर येथे स्थापन करण्यात आल्या आहे. या प्रयोगशाळेमध्ये प्रामुख्याने बियाण्याची भौतिक शुद्धता व उगवण शक्ती, कायद्यांतर्गत काढलेल्या नमुन्याची आवश्यकतेनुसार अनुवंशिक शुद्धता आणि बियाण्यातील आद्र्रता, ओलावा व स्वास्थ या बाबी तपासता येतात. या निकषावर कापूस बियाणे प्रयोगशाळेत तपासण्यात आली.