शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पाण्याचा अपव्यय झाल्यास होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST

अडाेळ प्रकल्पावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. जल हेच जीवन आहे, या उक्तीप्रमाणे पाण्याची बचत करणे ही महत्त्वपूर्ण बाब ...

अडाेळ प्रकल्पावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. जल हेच जीवन आहे, या उक्तीप्रमाणे पाण्याची बचत करणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. या उद्देशाने पाणीपुरवठा सुरू असताना शहरामध्ये काही नागरिक वाहन धुणे, रस्त्यावर पाणी सोडणे, नालीमध्ये पाणी सोडणे, नळाला ताेटी न बसविणे, विनाकारण पाण्याचा अपव्यय करणे, पाण्याचे लोट रस्त्यावर येणे, घरगुती पाण्याच्या टाकीमधून पाण्याचा अपव्यय होणे, परगावी गेल्यास नळ सुरू असणे या प्रकाराला आळा घालण्याकरिता नगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पाण्याचा अपव्यय केल्यास, पहिल्यांदा पाचशे रुपये, दुसऱ्यांदा हजार रुपये, तिसऱ्यांदा नळ कनेक्शन बंद करणे अशी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.

०००

पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचे महत्त्व जाणून घेणे व पाण्याचा अपव्यय टाळणे याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी बचतीचा मार्ग स्वीकारावा व नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे.

- गणेश पांडे

मुख्याधिकारी

नगरपरिषद रिसोड