शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय झाल्यास होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST

अडाेळ प्रकल्पावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. जल हेच जीवन आहे, या उक्तीप्रमाणे पाण्याची बचत करणे ही महत्त्वपूर्ण बाब ...

अडाेळ प्रकल्पावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. जल हेच जीवन आहे, या उक्तीप्रमाणे पाण्याची बचत करणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. या उद्देशाने पाणीपुरवठा सुरू असताना शहरामध्ये काही नागरिक वाहन धुणे, रस्त्यावर पाणी सोडणे, नालीमध्ये पाणी सोडणे, नळाला ताेटी न बसविणे, विनाकारण पाण्याचा अपव्यय करणे, पाण्याचे लोट रस्त्यावर येणे, घरगुती पाण्याच्या टाकीमधून पाण्याचा अपव्यय होणे, परगावी गेल्यास नळ सुरू असणे या प्रकाराला आळा घालण्याकरिता नगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पाण्याचा अपव्यय केल्यास, पहिल्यांदा पाचशे रुपये, दुसऱ्यांदा हजार रुपये, तिसऱ्यांदा नळ कनेक्शन बंद करणे अशी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.

०००

पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचे महत्त्व जाणून घेणे व पाण्याचा अपव्यय टाळणे याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी बचतीचा मार्ग स्वीकारावा व नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे.

- गणेश पांडे

मुख्याधिकारी

नगरपरिषद रिसोड