शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाण्याचा अपव्यय झाल्यास होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST

अडाेळ प्रकल्पावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. जल हेच जीवन आहे, या उक्तीप्रमाणे पाण्याची बचत करणे ही महत्त्वपूर्ण बाब ...

अडाेळ प्रकल्पावरून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. जल हेच जीवन आहे, या उक्तीप्रमाणे पाण्याची बचत करणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. या उद्देशाने पाणीपुरवठा सुरू असताना शहरामध्ये काही नागरिक वाहन धुणे, रस्त्यावर पाणी सोडणे, नालीमध्ये पाणी सोडणे, नळाला ताेटी न बसविणे, विनाकारण पाण्याचा अपव्यय करणे, पाण्याचे लोट रस्त्यावर येणे, घरगुती पाण्याच्या टाकीमधून पाण्याचा अपव्यय होणे, परगावी गेल्यास नळ सुरू असणे या प्रकाराला आळा घालण्याकरिता नगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पाण्याचा अपव्यय केल्यास, पहिल्यांदा पाचशे रुपये, दुसऱ्यांदा हजार रुपये, तिसऱ्यांदा नळ कनेक्शन बंद करणे अशी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.

०००

पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचे महत्त्व जाणून घेणे व पाण्याचा अपव्यय टाळणे याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी बचतीचा मार्ग स्वीकारावा व नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे.

- गणेश पांडे

मुख्याधिकारी

नगरपरिषद रिसोड