शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके पेरलेली आहेत. या पुरामुळे बहुतांश पिके खरडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या ...

शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके पेरलेली आहेत. या पुरामुळे बहुतांश पिके खरडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीन बियाणांची किंमत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे सुद्धा कठीण आहे तसेच मार्केटमध्ये सोयाबीन बियाणेसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. संबंधित भागातील मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडून खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून देण्यात यावेत, याची मागणी करण्यात आली. जिल्हा जनविकास आघाडीचे तसेच पंचायत समिती सभापती सुभाष खरात, पंचायत समिती सदस्य संदीप भानुदास धांडे, रवी आढाव, अशोकराव कुलाळ, रवीचंद्र बोंडे, परसराम वानखेडे आदींनी १३ जुलैरोजी रिसोड तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन दिले.

०००

शासनाकडे अहवाल पाठवावा

संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत व्हावी, याकरिता पंचनामे शासनस्तरावर पाठविण्यात यावे, अशी मागणी सुभाष खरात यांच्यासह सदस्यांनी केली.