शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके पेरलेली आहेत. या पुरामुळे बहुतांश पिके खरडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या ...

शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके पेरलेली आहेत. या पुरामुळे बहुतांश पिके खरडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीन बियाणांची किंमत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे सुद्धा कठीण आहे तसेच मार्केटमध्ये सोयाबीन बियाणेसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. संबंधित भागातील मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडून खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून देण्यात यावेत, याची मागणी करण्यात आली. जिल्हा जनविकास आघाडीचे तसेच पंचायत समिती सभापती सुभाष खरात, पंचायत समिती सदस्य संदीप भानुदास धांडे, रवी आढाव, अशोकराव कुलाळ, रवीचंद्र बोंडे, परसराम वानखेडे आदींनी १३ जुलैरोजी रिसोड तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन दिले.

०००

शासनाकडे अहवाल पाठवावा

संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत व्हावी, याकरिता पंचनामे शासनस्तरावर पाठविण्यात यावे, अशी मागणी सुभाष खरात यांच्यासह सदस्यांनी केली.