शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या अवाक्याबाहेर; हरभरा डाळीने भूक भागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल हाेत असून, दैनंदिन स्वयंपाकगृहात लागत असलेल्या डाळीसह भाजीपाल्याचेही भाव वाढल्याने सर्वसामान्यांना घरखर्च करताना ...

वाशिम : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल हाेत असून, दैनंदिन स्वयंपाकगृहात लागत असलेल्या डाळीसह भाजीपाल्याचेही भाव वाढल्याने सर्वसामान्यांना घरखर्च करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुढे सणासुदीचे दिवस असल्याने डाळीच्या भावात वाढ हाेण्याची शक्यता असल्याने संसार कसा चालवावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

सध्याच्या घडीला सर्व डाळींचे भाव १०० रुपयांच्या घरात गेले आहेत. केवळ हरभरा डाळीचे भाव ७० रुपये किलाे दिसून येत आहेत. यामुळे हरभरा डाळीपासून हाेत असलेल्या पदार्थांचा जास्त वापर केला जात आहे.

............

...म्हणून डाळ महागली!

वाढते पेट्राेल व डिझेलच्या भावामुळे ट्रान्सपाेर्ट खर्चात वाढ झाली आहे. याचा परिणाम किराणा मालावरही दिसून येत आहे. डाळींच्या भावासह इतर किराणा मालाच्या दरातही वाढ झाल्याचे व्यावसायिक नागेश काळे यांनी सांगितले.

दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे हाेणारे नुकसान व कमी उत्पन्नामुळेही डाळींच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येते.

..........

...म्हणून भाजीपाला कडाडला!

पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याचे भाव कडाडलेच असतात, परंतु या वेळी पेट्राेल-डिझेल दराच्या भावात माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भाजीपालाही माेठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

....

सर्वसामान्यांचे हाल

सरकारने किमान जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. परिवार चालविताना माेठी कसरत करावी लागते.

- सुरेखा खानझाेडे, वाशिम

.......

भाजीपाल्याचे भाव वाढले तर डाळीचा वापर वाढला, आता डाळीचेही भाव वाढले. शासनाने याबाबत विचार करणे गरजेचे आहे.

- दीपाली इंगळे, वाशिम