शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
4
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
5
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
6
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
8
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
9
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
10
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
11
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
12
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
13
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
14
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
15
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
16
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
17
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
18
अनोखा विक्रम! फक्त एका दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांचा बसमधून मोफत प्रवास
19
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
20
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या अवाक्याबाहेर; हरभरा डाळीने भूक भागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल हाेत असून, दैनंदिन स्वयंपाकगृहात लागत असलेल्या डाळीसह भाजीपाल्याचेही भाव वाढल्याने सर्वसामान्यांना घरखर्च करताना ...

वाशिम : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल हाेत असून, दैनंदिन स्वयंपाकगृहात लागत असलेल्या डाळीसह भाजीपाल्याचेही भाव वाढल्याने सर्वसामान्यांना घरखर्च करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुढे सणासुदीचे दिवस असल्याने डाळीच्या भावात वाढ हाेण्याची शक्यता असल्याने संसार कसा चालवावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

सध्याच्या घडीला सर्व डाळींचे भाव १०० रुपयांच्या घरात गेले आहेत. केवळ हरभरा डाळीचे भाव ७० रुपये किलाे दिसून येत आहेत. यामुळे हरभरा डाळीपासून हाेत असलेल्या पदार्थांचा जास्त वापर केला जात आहे.

............

...म्हणून डाळ महागली!

वाढते पेट्राेल व डिझेलच्या भावामुळे ट्रान्सपाेर्ट खर्चात वाढ झाली आहे. याचा परिणाम किराणा मालावरही दिसून येत आहे. डाळींच्या भावासह इतर किराणा मालाच्या दरातही वाढ झाल्याचे व्यावसायिक नागेश काळे यांनी सांगितले.

दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे हाेणारे नुकसान व कमी उत्पन्नामुळेही डाळींच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येते.

..........

...म्हणून भाजीपाला कडाडला!

पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याचे भाव कडाडलेच असतात, परंतु या वेळी पेट्राेल-डिझेल दराच्या भावात माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भाजीपालाही माेठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

....

सर्वसामान्यांचे हाल

सरकारने किमान जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. परिवार चालविताना माेठी कसरत करावी लागते.

- सुरेखा खानझाेडे, वाशिम

.......

भाजीपाल्याचे भाव वाढले तर डाळीचा वापर वाढला, आता डाळीचेही भाव वाढले. शासनाने याबाबत विचार करणे गरजेचे आहे.

- दीपाली इंगळे, वाशिम