शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर; पुन्हा जाणवणार पाणीटंचाई!

By admin | Updated: January 24, 2017 17:18 IST

जलसंपदा विभागाच्या वतीने यंदा जिल्ह्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि, 24 -  जलसंपदा विभागाच्या वतीने यंदा जिल्ह्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात आहे. असे असताना चोरट्या मार्गाने विनापरवाना पाण्याचा बेसुमार उपसा देखील सुरूच असल्यामुळे जिल्ह्यातील १२३ पैकी ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
वाशिम जिल्ह्यात यावर्षी ७४ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांचा पेरा करण्यात आला आहे. या पिकांना जलसंपदा विभागाने सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध करून दिली असून २० हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन प्रकल्पातून ठिबक आणि स्प्रिंकलरव्दारे पाणी सोडले जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील अधिकांश सिंचन प्रकल्पांवरून विनापरवाना चोरट्या मार्गाने पिकांच्या सिंचनासाठी पाण्याचा बेसुमार उपसा केला जात असल्याने उन्हाळ्यापूर्वीच प्रकल्प कोरडे पडण्याची भिती वर्तविली जात आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, असे संकेत वर्तविले जात आहेत. 
एकबूर्जी, सोनल या मध्यम प्रकल्पांसह जवळपास ७० लघुप्रकल्पांमधील पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरे तथा नागरिकांसाठी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले आहे. चोरट्या मार्गाने होणाºया पाण्याच्या उपश्यावरही नियंत्रण ठेवण्याचा सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत, असे  शिवाजी जाधव कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम यांनी याविषयी सांगितले.