शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

समृद्धी महामार्गाची मुल्यांकन प्रक्रिया धिम्यागतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:26 IST

वाशिम: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, त्यास शेतकºयांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले असतानाच मुल्यांकन प्रक्रिया देखील धिम्यागतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. १० आॅक्टोबरपर्यंत केवळ २१ गावांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया आटोपली असून २५ हेक्टरच्या आसपास भूसंपादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवाशिम जिल्हा: भूसंपादनही प्रलंबितजिल्ह्यातील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, त्यास शेतकºयांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले असतानाच मुल्यांकन प्रक्रिया देखील धिम्यागतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. १० आॅक्टोबरपर्यंत केवळ २१ गावांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया आटोपली असून २५ हेक्टरच्या आसपास भूसंपादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराचा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असून यामुळे कारंजा, मालेगाव, मंगरूळपीर आणि रिसोड तालुक्यांमधील जमिनी संपादित केल्या जात आहेत. असे असले तरी महामार्ग निर्मिती प्रक्रियेत प्रारंभीपासूनच शेतकºयांच्या विरोधासह विविध स्वरूपातील अडचणी उद्भवल्या असून त्या आजपावेतो कमी झालेल्या नाहीत. अशातच जिल्हास्तरीय समितीची मंजुरात नसल्याने ५४ पैकी तब्बल ३३ गावांच्या मुल्यांकन रखडले असून त्यामुळे पुढची प्रक्रिया देखील खोळंबली आहे. ज्या २१ गावांचे मुल्यांकन आटोपले, त्या गावांमधील भूसंपादन करित असताना सुमारे ५० टक्के जमिनी विविध प्रकारच्या वादात अडकल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यावर मात करून प्रशासनाला महामार्ग निर्मितीचा मार्ग सुकर करावा लागणार आहे.