शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बॅरेजेसचे पाणी एकबुर्जीत आणण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:45 IST

वाशिम: यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे एकबूर्जी धरणात जलसाठा वाढला नाही. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोकलगावसह इतर बॅरेजेसमधील पाणी एकबूर्जीत आणण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या निर्णयाला संबंधित गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबतचा सर्व्हे थांबवला नाही, तर उपोषण करण्याचा ...

ठळक मुद्देग्रामस्थांचा विरोध, पाणीटंचाईचा प्रश्न पेटणार

वाशिम: यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे एकबूर्जी धरणात जलसाठा वाढला नाही. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोकलगावसह इतर बॅरेजेसमधील पाणी एकबूर्जीत आणण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या निर्णयाला संबंधित गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबतचा सर्व्हे थांबवला नाही, तर उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.

यंदा अल्प पावसामुळे एकबूर्जी धरणात अतिशय कमी जलसाठा उरला असून, या धरणावर अवलंबून असलेल्या वाशिमक रांना उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करून वाशिम शहरातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी तालुक्यातील बॅरेजेसमध्ये उपलब्ध असलेले पाणी एकबुर्जीत आणण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून या कामी सर्व्हेही करण्यात येत आहे; परंतु या निर्णयाला कोकलगाव, वरूड. गणेशपुर, जुमडा आदि गावांतील लोकांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून सर्व्हे थांबविण्याची मागणी केली आहे. याची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वाशिमची पाणी समस्या सोडविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करावा, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :water transportजलवाहतूक