शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

बॅरेजेसचे पाणी एकबुर्जीत आणण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:45 IST

वाशिम: यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे एकबूर्जी धरणात जलसाठा वाढला नाही. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोकलगावसह इतर बॅरेजेसमधील पाणी एकबूर्जीत आणण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या निर्णयाला संबंधित गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबतचा सर्व्हे थांबवला नाही, तर उपोषण करण्याचा ...

ठळक मुद्देग्रामस्थांचा विरोध, पाणीटंचाईचा प्रश्न पेटणार

वाशिम: यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे एकबूर्जी धरणात जलसाठा वाढला नाही. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोकलगावसह इतर बॅरेजेसमधील पाणी एकबूर्जीत आणण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या निर्णयाला संबंधित गावच्या ग्रामस्थांनी विरोध केला असून, याबाबतचा सर्व्हे थांबवला नाही, तर उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.

यंदा अल्प पावसामुळे एकबूर्जी धरणात अतिशय कमी जलसाठा उरला असून, या धरणावर अवलंबून असलेल्या वाशिमक रांना उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करून वाशिम शहरातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी तालुक्यातील बॅरेजेसमध्ये उपलब्ध असलेले पाणी एकबुर्जीत आणण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून या कामी सर्व्हेही करण्यात येत आहे; परंतु या निर्णयाला कोकलगाव, वरूड. गणेशपुर, जुमडा आदि गावांतील लोकांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून सर्व्हे थांबविण्याची मागणी केली आहे. याची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वाशिमची पाणी समस्या सोडविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करावा, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :water transportजलवाहतूक